शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

मदत जाहीर होऊनही शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:40 IST

जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप व रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

ठळक मुद्देबोंडअळी, अतिवृष्टीचे अनुदान रखडले : दुष्काळी परिस्थितीत तात्काळ अनुदान देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप व रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याच काळात बोंडअळीचे ८५ कोटी व अतिवृष्टीची ६८.१५ कोटी मदत निधी वर्ग होऊन महिना उलटूनही अनेक शेतकरी मदत निधीपासून वंचित आहेत.यावर्षी खरिपाच्या ७ लाख ८० हजार हेक्टरपैकी ३ लाख ६९ हजार ४४ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड केली होती. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती व बोंडअळीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच कापूस लागवडीचा खर्च देखील मिळाला नसल्यामुळे बोंडअळी अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानंतर शासनाने २५६ कोटी रुपये अनुदान जाहीर केले. परंतु अनुदान वाटपात प्रशासन व जिल्हा बँक अक्षम्य हलगर्जीपणा करत असल्याचे शेतकºयांनी सांगितले.दुष्काळी परिस्थितीमुळे रबीचा पेरा अवघा २० टक्के झाला आहे. या परिस्थितीत शेतकºयांना शासनाच्या वतीने बोंडअळीचे २५६ कोटी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. तसेच २०१६ मधील अतिवृष्टी बाधित शेतकºयांसाठी ६८ कोटी १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र बोंडअळीची तिन्ही टप्प्यातील मदत वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच अतिवृष्टी बाधित शेतकºयांना मिळणारी मदत जाहीर होऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र, मदत वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीfundsनिधी