शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

मुख्यमंत्र्यांच्या सभेत घुसून पिकविम्याचा जाब विचारू : अजित नवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 18:54 IST

शेतकऱ्यांसाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात

परळी (बीड ) : राज्यातील पूरग्रस्त तीन जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. पूरग्रस्त जिल्हे हे पर्यटन स्थळ नाही, की टिंगल-टवाळी करण्याचे ठिकाण नाही. या भागातील शेतकऱ्यांना शासनाने तातडींने  मदत करावी अशी मागणी अ.भा.किसान सभेचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड अजित नवले यांनी येथे केली

मराठवाडा व विदर्भात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांसाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात या भागात मुख्यमंत्र्यांनी दौरे करावेत, बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना किसान सभा जाब विचारेल असा इशारा ही नवले यांनी आज परळी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला. मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यात दौरा काढून प्रशासकीय बैठका घ्याव्यात, पीक पेरा याची माहिती घ्यावी, मराठवाडा, विदर्भासाठी स्वतंत्र पॅकेज द्यावे, सोयाबीनचा पिक विमा द्यावा, विमा कंपनीस रक्कम देण्यास सरकारने भाग पाडावे अन्यथा सरकारने द्यावा अशा मागण्या नवले यांनी केल्या. यावेळी कॉम्रेड पी एस घाडगे, उत्तम माने, देवराव लुगडे, झिरपे आदी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडCrop Insuranceपीक विमा