शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

मुख्यमंत्र्यांच्या सभेत घुसून पिकविम्याचा जाब विचारू : अजित नवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 18:54 IST

शेतकऱ्यांसाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात

परळी (बीड ) : राज्यातील पूरग्रस्त तीन जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. पूरग्रस्त जिल्हे हे पर्यटन स्थळ नाही, की टिंगल-टवाळी करण्याचे ठिकाण नाही. या भागातील शेतकऱ्यांना शासनाने तातडींने  मदत करावी अशी मागणी अ.भा.किसान सभेचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड अजित नवले यांनी येथे केली

मराठवाडा व विदर्भात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांसाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात या भागात मुख्यमंत्र्यांनी दौरे करावेत, बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना किसान सभा जाब विचारेल असा इशारा ही नवले यांनी आज परळी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला. मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यात दौरा काढून प्रशासकीय बैठका घ्याव्यात, पीक पेरा याची माहिती घ्यावी, मराठवाडा, विदर्भासाठी स्वतंत्र पॅकेज द्यावे, सोयाबीनचा पिक विमा द्यावा, विमा कंपनीस रक्कम देण्यास सरकारने भाग पाडावे अन्यथा सरकारने द्यावा अशा मागण्या नवले यांनी केल्या. यावेळी कॉम्रेड पी एस घाडगे, उत्तम माने, देवराव लुगडे, झिरपे आदी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडCrop Insuranceपीक विमा