शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

जाफराबादेत निसर्गाच्या कोपानंतर बळीराजाला वीजकंपनीचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:21 IST

वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने यावर्षी जाफराबाद तालुक्यात १८ हजार ७०० हेक्टरवर रबी हंगामाची पेरणी झाली. मात्र, हंगाम अंतिम टप्प्यात असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी मिळत नाही. निसर्गाच्या कोपानंतर शेतकऱ्यांना महावितरण एक प्रकारचा ‘शॉक’ देत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे१८ हजार हेक्टरवर लागवड : वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रबीची पिके धोक्यात

जाफराबाद : वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने यावर्षी जाफराबाद तालुक्यात १८ हजार ७०० हेक्टरवर रबी हंगामाची पेरणी झाली. मात्र, हंगाम अंतिम टप्प्यात असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी मिळत नाही. निसर्गाच्या कोपानंतर शेतकऱ्यांना महावितरण एक प्रकारचा ‘शॉक’ देत असल्याचे दिसत आहे.पूर्णा, धामना, केळणा नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये यावर्षी सर्वाधिक रबीची पेरणी झाली. चांगला पाऊस झाल्याने यावर्षी पिके चांगली आली. सध्या रबी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पिकांना वाढीसाठी पाण्याची गरज आहे. परंतु, महिन्याभरापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. १० मिनिंटाला लाईट जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहे.महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे पाणी असतानाही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील रबी हंगाम धोक्यात आला असून, शेतकरी चिंतेत सापडले आहे. निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी हैराण झाल्याने शेतक-यांना महावितरण ‘शॉक’ देत आहे.कृषी पंपांना शासनाने भारनियमन ठरवून दिले आहे. अधिका-यांनी शासनाच्या भारनियमां व्यतिरिक्त अधिकचे भारनियमन सुरू केले आहे. महावितरण कंपनीचे अधिकारी नियोजन न करता आपल्या सोयीनुसार काम करीत असल्याचा आरोप शेतक-यांकडून होत आहे. याबाबत अभियंता डब्ल्यू. आर. गांधीले यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.लागवड : उसाच्या क्षेत्रात वाढयावर्षी कृषी विभागाच्या अहवालानुसार १८ हजार ७०० हेक्टरवर पेरण्या झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात रबीच्या पिकाची लागवड जवळपास २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे.पाऊस चांगला असल्याने यावर्षी शाळू ज्वारीची पेरणी ५ हजार ६२४, मका २ हजार ४०२, गहू ३ हजार ४३६, हरबरा ७ हजार २३६, करडई १० एकरवर पेरणी करण्यात आली आहे. या शिवाय तालुक्यात उसाच्या क्षेत्रात देखील वाढ होणार असून, सीडस् कांद्याची सुध्दा शेतक-यांनी लागवड केली आहे. परंतु, सध्या पिकांना पाणी मिळत नसल्याने पिके हातातून जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :JalanaजालनाmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी