शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
3
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
4
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
5
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
6
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
7
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
8
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
9
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
10
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
11
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
12
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
13
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
14
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
15
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
16
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
17
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
18
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
19
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
20
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!

अगोदर मराठवाड्यात, आता महाराष्ट्रातही बीड जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:02 IST

बीड जिल्हा आरोग्य विभागाने आता कात टाकली आहे. आॅक्टोबर २०१८ मध्ये बीड जिल्हा मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात मराठवाड्यात अव्वल होता. आता याच बीड जिल्ह्याने उद्दिष्टापेक्षा दुप्पट म्हणजे १९७ टक्के काम करून महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे.

ठळक मुद्देमोतीबिंदू शस्त्रक्रिया । उद्दिष्टापेक्षा दुपटीने केल्या यशस्वी शस्त्रक्रिया

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड जिल्हा आरोग्य विभागाने आता कात टाकली आहे. आॅक्टोबर २०१८ मध्ये बीड जिल्हा मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात मराठवाड्यात अव्वल होता. आता याच बीड जिल्ह्याने उद्दिष्टापेक्षा दुप्पट म्हणजे १९७ टक्के काम करून महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. आरोग्य विभागाचे हे मोठे यश मानले जात आहे.प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, कुटूंबकल्याण शस्त्रक्रियेनंतर आता बीड जिल्ह्याने मोतीबिंदु शस्त्रक्रियेतही राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. आॅक्टोबर २०१८ पर्यंत सहा महिन्यात ३२५० शस्त्रक्रिया केल्या होत्या. यावेळी बीडने लातूर, उस्मानाबादला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला होता.कामाची हीच गती कायम ठेवत बीडच्या आरोग्य विभागाने आता राज्यातही अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सतिष हरिदास, डॉ.आय.व्ही.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व नेत्रविभाग कार्यरत आहे.दरम्यान, मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. ५०-५५ वर्षानंतर वयोमानानुसार होणारा हा आजार आहे. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रीत होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग (लेन्स) पूर्णत: पारदर्शक असणे आवश्यक असते. जेव्हा या लेन्सची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्याने कमी होते तेव्हा रुग्णास अंधूक दिसू लागते. मोतीबिंदू अर्थात लेन्सला आलेला गढूळपणा काळानुसार वाढतच जातो व रुग्णास अधिकाधिक अस्पष्ट दिसू लागते. नेत्रमणी हा बहुतांशी प्रथिने व न्यूक्लिक आम्ल या जैविक रसायनांपासून बनलेला असतो. यात काही कारणांनी बदल झाल्यास नेत्रमण्यांची पारदर्शकता कमी होत जाते. त्यामुळे दृष्टी कमी होते.

टॅग्स :BeedबीडHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल