शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

खेडा पद्धतीने व्यापारामुळे मोंढ्यात घटली आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 23:49 IST

दुष्काळी परिस्थितीचा फायदा उचलत बाजार समितीचा परवाना नसताना अनेक व्यापारी कापसासह अन्नधान्याच्या खरेदीसाठी गावोगावी फिरु लागले आहेत. त्यामुळे बाजार समितीचा महसूल कमालीचा घटला आहे

ठळक मुद्देबीडमध्ये विना परवाना खरेदी -विक्रीचा जोर : परवानाधारक व्यापाऱ्यांसह शेतकरी, बाजार समितीला आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळी परिस्थितीचा फायदा उचलत बाजार समितीचा परवाना नसताना अनेक व्यापारी कापसासह अन्नधान्याच्या खरेदीसाठी गावोगावी फिरु लागले आहेत. त्यामुळे बाजार समितीचा महसूल कमालीचा घटला आहे. तर दुसरीकडे बाजारातील तेजी- मंदीचा फरक लक्षात येत नसल्याने शेतकºयांना बाजारमुल्याच्या तुलनेत आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.यावर्षी दुष्काळजन्य स्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्याच्याकडील माल खरेदी करण्यासाठी गाव पातळीवर बाजारात तसेच गावोगावी शेतकºयांच्या दारात अनेक व्यापारी फिरत आहेत. हे खरेदीदार मापात पाप करुन विकत असतानाही केवळ बाजारात माल नेईपर्यंत लागणारा खर्च वाचविण्याच्या लालसेने गरजू शेतकरी माल विकत आहेत.आतापर्यंत कापूस खरेदीसाठी अनेक दलाल गावोगावी वाहने आणून खेडा पध्दतीने खरेदीसाठी फिरत होते. मात्र यावर्षी अन्नधान्य खरेदीतही अनेक व्यापारी उतरले आहेत. बाजारातील तेजीचा अंदाज येत नसल्याने शेतकरी कानावर पडलेल्या भावात त्याचा माल विकत आहेत. परिणामी बाजार समितीमध्ये अन्नधान्य व परवानाधारकांकडे कापसाची आवक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे.खेडा पद्धतीचा असा आहे तोटाकापूस व अन्नधान्य विकणाºया शेतकºयांना तेजीमंदी लक्षात येत नाही. ते कळण्याआधीच माल विकलेला असतो. वजन काटा प्रमाणित नसल्याने खरेदीदार घोळ करु शकतात. वजन कमी दाखवून खरेदी करतात. त्यामुळे आर्थिक फटका बसू शकतो.परवानाधारक व्यापाºयांना माल विकल्यास त्याची रितसर पावती घेता येते. शासनाकडून अनुदानाची घोषणा केल्यास त्याचा फायदा परवनाधारक व्यापाºयाला माल विकून अधिकृत पावत्या असलेल्या शेतकºयांना होऊ शकतो.परवानाधारक लटकलेखेडा पद्धतीने खरेदी करणाºयांच्या भाऊगर्दीमुळे बाजारसमितीमध्ये माल आणण्यास कोणीच उत्सुक नाहीत. परिणामी शासकीय व बाजार समितीचे शुल्क भरुन परवाना घेणाºयांना मार्केट यार्डात माल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.

टॅग्स :BeedबीडMarket Yardमार्केट यार्डAgriculture Sectorशेती क्षेत्र