शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जनतेसाठी लढतो म्हणून राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न- धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:03 IST

माझी लढाई विकासासाठी आणि जनसामान्यांसाठी असताना मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

घाटनांदूर : माझी लढाई विकासासाठी आणि जनसामान्यांसाठी असताना मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.घाटनांदूर येथे मंगळवारी रात्री आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री पंडीतराव दौंड, तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन बन्सीआण्णा सिरसाट, राकॉँचे परळी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गोविंदराव देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष गणेश देशमुख, सरपंच ज्ञानोबा जाधव, बाळासाहेब देशमुख , शेख मुसाशेठ, सत्यजित सिरसाट, शेख मुक्तार, काशिनाथ कातकडे, बालासाहेब डोंगरे,अ‍ॅड इंद्रजीत निळे, चंद्रकांत वाकडे, धनंजय साळुंके उपस्थित होते. धनंजय मुंडे म्हणाले, मी राजकारण,समाजकारणात अगोदर आलो मग मी विरोध कसा करणार,मला विकासाचे राजकारण करायचे आहे. मी २४ तास लोकांचे फोन उचलतो बोलतो. अडचणीला धावून जातो खऱ्या अर्थाने मीच स्व. साहेबांचा वारसा चालवित आहे. रस्ते,नाली,सभागृह करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. याला विकास म्हणत नाहीत ,रोजगार निर्माण करणारे उद्योग, सिंचन व्यवस्था, शिक्षण, व्यवसायासाठी सुविधा हे फार महत्त्वाचे असून हे सर्व निर्माण करण्यासाठी मी निवडणूक लढवित आहे. डिजीटल बोर्ड लावून व फसव्या घोषणा करून विकास होत नसल्याचा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला. या प्रसंगी पंडीतराव दौंड,बाळासाहेब देशमुख,किशनराव बावणे, बालासाहेब राजमाने यांचे भाषण झाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळीDhananjay Mundeधनंजय मुंडे