शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

दासखेडमध्ये अंगारे-धुपारे...!

By admin | Updated: April 19, 2015 00:50 IST

विलास भोसले , पाटोदा अंधश्रध्दा विरोधी कायदा धाब्यावर बसवित तालुक्यातील दासखेड येथे शनिवारी भक्तीच्या नावाखाली अघोरी उपचारांचा बाजार भरला होता

मुंबई : कुर्ला-सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड ते विद्याविहार स्थानकाला (पश्चिम) जोडणारा रामदेव पीर मार्गाचा पहिला टप्पा शनिवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पुढील काम पूर्ण झाल्यानंतर कुर्ला ते विद्याविहार हे अंतर फक्त सात मिनिटांत पार करता येणार असून, त्यामुळे मुंबई-ठाणे शहरांना जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतुकीचा ताण काहीसा हलका होणार आहे.पूर्व उपनगरांतील रस्ता विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत यासंबंधीची माहिती मागितली होती. १९ जानेवारी २०१० रोजी रामदेव पीर मार्गाचे आरपीएस इन्फ्राप्रोजेक्टला ९८.४० कोटींचे काम देण्यात आले. हे काम २५ डिसेंबर २०१२पर्यंत पूर्ण होणार होते. ६० फूट रुंदीचा हा मार्ग प्रीमियर नाल्याहून जात असून, रेल्वेच्या भिंतीला लागून असलेल्या आणि आयटीआय, परिवहन महामंडळाच्या जागेतील झोपड्या बाधित होत आहेत. शिवाय या हद्दीतून जाणारी जागा ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे २१ मार्च २०१४पर्यंत काम करण्याची मुदतवाढ देण्यात आली असून, रकमेत मात्र कोणतीही वाढ झालेली नाही, अशी माहिती यावर देण्यात आली. काही झोपड्यांचा अडथळा असल्याने पाच वर्षांपासून या मार्गाचे काम रखडले होते. रामदेव पीर मार्गादरम्यानच्या झोपड्या हटविण्यासाठी महापालिका दिरंगाई करीत होती. या प्रकरणाची माहिती महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना लेखी निवेदन पाठवून देण्यात आली. शिवाय कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. यावर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत कामाला गती दिली. (प्रतिनिधी)