शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

coronavirus : संकटकाळात माणुसकीची जोपासना; रस्त्यावरील मनोरुग्णांची मानवलोकने केली भोजनाची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 16:44 IST

संकटकाळात कोणी उपाशी राहू नये

- अविनाश मुडेगांवकर

अंबाजोगाई- "जगी ज्याशी कोणी नाही,त्यास देव आहे.निराधार आभाळाचा तोच भार आहे". या गीता च्या ओळी सार्थ ठरवणारे काम मानवलोक जनसहयोग करीत आहे.संचारबंदीत भूकबळी उदभवू नये याची दक्षता घेत जनसहयोग ने रस्त्यावरच्या मनोरुगनांची दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.       समाजातील उपेक्षितांना आधार देणाचे काम मानवलोक गेल्या ४०वर्षांपासून करीत आहे.जेष्ठ समाजसेवक डॉ द्वारकादास लोहिया यांच्या कार्याचा वारसा त्यांचे कुटुंबीय व संस्थेतील कार्यकर्ते पुढे अखंडीत चालवीत आहेत.शहर व परिसरात फिरणारे निराधार मनोरुग्ण,अपंग यांना कायमस्वरूपी जनसहयोग चा आधार आहे.त्यांची स्वछता,कपडे,उदरनिर्वाह यासाठी काम सुरूच असते.           सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी शहरात लागु आहे.प्रत्येकजण आपापल्या कुटुंबात व घरात बसून आहेत.अशा वेळी आपला जीव धोक्यात घालून रस्त्याच्या कडेला व शहरात इतरत्र राहणाऱ्या मनोरुणांना सर्वत्र असणाऱ्या बंद मुळे भीक ही उपलब्ध होत नाही.अशा स्थितीत त्यांची उपासमार होऊ नये म्हणून जनसहयोग चे कार्यकर्ते श्याम सरवदे,संजना आपेट,सावित्री सगरे,मारवाळ  यांनी या मनोरुग्णांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करून देऊन त्यांची भूकबळी पासुन मुक्तता केली आहे.उदभवलेल्या प्रतिकुल स्थितीतही समाजातील उपेक्षितांसाठी माणुसकी दर्शवत मानवलोक जनसहयोग ने सामाजिक सदभाव जागृत ठेवला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडsocial workerसमाजसेवक