शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

Corona Virus In Beed : धारूरमध्ये सोशल डिस्टनसिंगच्या प्रभावी अंमलबजावणीने गर्दी आटोक्यात;प्रशासनाच्या नियोजनास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 3:21 PM

बाजारात गर्दी कमी करण्याचे प्रशासनाने केले नियोजन

धारूर  : संचारबंदी शिथीलतेच्या काळात जिवनवाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी रोखण्यासाठी नगरपालीका प्रशासनाने पोलीसांच्या मदतीने प्रभावी उपाययोजना केली. शहरात सात ठिकाणी भाजीपाला बाजार भरवत व्यवस्थापन व्यवस्थीत केल्यामुळे बाजार दिवस असताना हि होणारी गर्दी रोकण्यात यश आले आहे.

धारूर शहरात संचारबंदी शिथील काळात होणारी गर्दी रोकण्या साठी  नगरपालीका मुख्याधीकारी सुहास हजारे यांनी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने प्रभावी उपाययोजन केली. विभाग निहाय शहरात सात ठिकाणी भाजीपाला बाजार भरवण्यात आला. यानंंतर बसस्थानक ,हनूमान चौक, गायकवाड गल्ली, काशीनाथ चौक , आठवडी बाजारतळे, कजबा चावडी, अहिल्याबाई नगर या ठिकाणणी सोशल डिस्टसचे नियम पाळत  आखणी करून भाजीपाला विक्रेत्याना बसवण्यात आले.

प्रत्येक ठिकाणी नगरपालीका कर्मचारी व पोलीस कर्मचारी व्यवस्थे साठी ठेवले, मुख्यरस्त्यावर सुरक्षा बॕरीकेट लावले होते .मुख्याधीकारी सुहास हजारे पोलीस निरीक्षक सुरेखा धस या सर्व ठिकाणी स्वतः लक्ष ठेवून होते या मुळे आठवडी बाजाराचा दिवस असताना हि कुठे हि गर्दी दिसत नव्हती. तसेेेच किराणा  व औषध दुुकानांंसमोर चौकोण आखणी करण्यात आली. यामुळे शहरात गर्दी दिसूूून आली नाही. व्यवस्थापनमुळे हे यश मिळाल्याने प्रशासनाचे कौतूक होत आहेे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड