शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा २१७० शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:55 IST

शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी दिवसादेखील वीजपुरवठा करुन देणा-या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ जिल्ह्यातील २१७० शेतक-यांनी घेतला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी दिवसादेखील वीजपुरवठा करुन देणा-या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ जिल्ह्यातील २१७० शेतक-यांनी घेतला आहे. तसेच मोठ्या संख्येने योजनेत सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.ज्या शेतक-यांकडे जलस्त्रोत आहे, मात्र पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नाही त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंपाच्या माध्यमातून पाणी देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.त्यासाठी जिल्ह्यातील २१७० शेतक-यांनी अर्ज केले असून, १३० जणांनी अनामत रक्कम देखील भरली आहे. त्यामुळे शेतकºयांना २४ तास वीज उपलब्ध होऊन पिकांना पाणी देणे सोपे होईल. ५ एकर क्षेत्राच्या आतील शेतक-यांना ३ एचपी डीसी व ५ एकरपेक्षा जास्त क्षेत्र असणा-या शेतक-यांना ५ एचपी डीसी सौर पंप दिला जाणार आहे. यासाठी ७/१२ वर विहीर किंवा बोअरची नोंद असणे गरजेचे आहे.विशेष म्हणजे या योजनेची प्रक्रिया आॅनलाईन असल्यामुळे अर्ज केल्यानंतर योजनेस पात्र ठरल्यावर तात्काळ मोबाईलवर मेसेज येतो. त्यामुळे कार्यालयात जाण्याची देखील आवश्यकता नसल्याची प्रतिक्रिया सात्रा येथील शेतकरी पोपट हावळे यांनी दिली.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी