शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा २१७० शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:55 IST

शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी दिवसादेखील वीजपुरवठा करुन देणा-या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ जिल्ह्यातील २१७० शेतक-यांनी घेतला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी दिवसादेखील वीजपुरवठा करुन देणा-या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ जिल्ह्यातील २१७० शेतक-यांनी घेतला आहे. तसेच मोठ्या संख्येने योजनेत सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.ज्या शेतक-यांकडे जलस्त्रोत आहे, मात्र पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नाही त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंपाच्या माध्यमातून पाणी देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.त्यासाठी जिल्ह्यातील २१७० शेतक-यांनी अर्ज केले असून, १३० जणांनी अनामत रक्कम देखील भरली आहे. त्यामुळे शेतकºयांना २४ तास वीज उपलब्ध होऊन पिकांना पाणी देणे सोपे होईल. ५ एकर क्षेत्राच्या आतील शेतक-यांना ३ एचपी डीसी व ५ एकरपेक्षा जास्त क्षेत्र असणा-या शेतक-यांना ५ एचपी डीसी सौर पंप दिला जाणार आहे. यासाठी ७/१२ वर विहीर किंवा बोअरची नोंद असणे गरजेचे आहे.विशेष म्हणजे या योजनेची प्रक्रिया आॅनलाईन असल्यामुळे अर्ज केल्यानंतर योजनेस पात्र ठरल्यावर तात्काळ मोबाईलवर मेसेज येतो. त्यामुळे कार्यालयात जाण्याची देखील आवश्यकता नसल्याची प्रतिक्रिया सात्रा येथील शेतकरी पोपट हावळे यांनी दिली.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी