शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

राफेल घोटाळा दडपडण्यासाठी सीबीआयचे संचालक सक्तीच्या रजेवर : खरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल घोटाळा आपल्या अंगलट येतो की काय असे वाटल्याने तो दडपण्यासाठी सीबीआय सारख्या महत्त्वपूर्ण संस्थेत पंतप्रधानांनी ढवळाढवळ करून सीबीआयच्या संचालकांना रात्रीतून सक्तीच्या रजेवर पाठवले. आजपर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी गैरकृत्य केले नव्हते. ते मोदींनी केले. असा घणाघाती आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : गेल्या साडेचार वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आश्वासनांची खैरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल घोटाळा आपल्या अंगलट येतो की काय असे वाटल्याने तो दडपण्यासाठी सीबीआय सारख्या महत्त्वपूर्ण संस्थेत पंतप्रधानांनी ढवळाढवळ करून सीबीआयच्या संचालकांना रात्रीतून सक्तीच्या रजेवर पाठवले. आजपर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी गैरकृत्य केले नव्हते. ते मोदींनी केले. असा घणाघाती आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.अंबाजोगाईत गुरुवारी काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रेत ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खा. रजनीताई पाटील, माजी मंत्री सुरेश नवले, अशोकराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आ. सिराज देशमुख, डॉ. नारायण मुंडे, टी. पी. मुंडे, नगराध्यक्षा रचना मोदी, केजचे नगराध्यक्ष आदित्य पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती राजेसाहेब देशमुख, डॉ. अंजली घाडगे, संजय दौंड व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना खा. खरगे म्हणाले की, केंद्रात व राज्यात सत्ता असलेले भाजप जनतेची घोर फसवणूक करत आहे. जनतेवर सुरू असलेल्या अन्यायाच्या विरोधातच काँग्रसेने जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. केंद्र व राज्यातील सरकार हटविण्यासाठी काँग्रेसला ताकद द्या. असे आवाहन त्यांनी केले. जनतेला भूलथापा मारून त्यांची घोर फसवणूक केली. मोदींच्या काळात देशाची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. ११ लाख कोटी रुपये नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहता व इतरांनी लुटून बँका उद््धवस्त केल्या. या आरोपींना सरकार काहीही करू शकले नाही. मोदी यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यांच्या या सामाजिक गुलामगिरीला लोक वैतागले असल्याचे खरगे म्हणाले.चौकीदारच निघाला चोरमोदी हे स्वत:ला जनतेचा सेवक समजतात. सेवक म्हणून ही तुमची सेवा करत आहे. असे भासवून चौकीदारच खरा चोर निघाला अशीच त्यांची स्थिती झाली आहे. त्यांच्या विविध भूलथापांमुळे शेतकरी, व्यापारी, बेरोजगार देशोधडीला लागले आहेत. सेवकाचे ढोंग करणाऱ्या मोदींना त्यांची जागा दाखवून द्या अशा शब्दात खा. खरगे यांनी मोदींवर तोफ डागली.

टॅग्स :Beedबीडcongressकाँग्रेस