शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

खुनांमुळे रक्ताच्या नात्याला ‘डाग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:57 AM

जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या ४५ पैकी २५ खून बहीण, भाऊ, पती, पत्नी या रक्ताच्या नात्यातच झालेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या ४५ पैकी २५ खून बहीण, भाऊ, पती, पत्नी या रक्ताच्या नात्यातच झालेले आहेत. तर २० खून हे शेजारी, मित्र व इतर नात्यात झाले आहेत. विशेष म्हणजे तब्बल २० खून हे पती, पत्नीच्या लढ्यातून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे रक्ताच्या नात्यालाच ‘डाग’ लागल्याचे दिसते.मागील वर्षभरात जिल्ह्यात ४५ खूनाच्या घटना घडल्या आहेत. याची कारणे शोधली असता किरकोळ व क्षुल्लक कारणावरून वाद होणे आणि खुनासारखे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे समोर आले. पती, पत्नीमध्ये वाद होत असल्याने तब्बल २० खून झालेले आहेत. यावरून चार भिंतीच्या आत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोघेही एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. तसेच बहिण भाऊही खुनाच्या घटनांत मागे नाहीत. सख्या बहिण भावाच्या २ तर चुलत बहिण भावाच्या ३ घटना खुनाच्या घडल्या आहेत. रक्तातले नातेच एकमेकांच्या जीवावर उठत असल्याने दिवसेंदिवस गुन्हेगारीही वाढत चालली आहे. त्यामुळे हे रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

टॅग्स :MurderखूनFamilyपरिवारCrime Newsगुन्हेगारी