शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

खुनांमुळे रक्ताच्या नात्याला ‘डाग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:58 IST

जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या ४५ पैकी २५ खून बहीण, भाऊ, पती, पत्नी या रक्ताच्या नात्यातच झालेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या ४५ पैकी २५ खून बहीण, भाऊ, पती, पत्नी या रक्ताच्या नात्यातच झालेले आहेत. तर २० खून हे शेजारी, मित्र व इतर नात्यात झाले आहेत. विशेष म्हणजे तब्बल २० खून हे पती, पत्नीच्या लढ्यातून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे रक्ताच्या नात्यालाच ‘डाग’ लागल्याचे दिसते.मागील वर्षभरात जिल्ह्यात ४५ खूनाच्या घटना घडल्या आहेत. याची कारणे शोधली असता किरकोळ व क्षुल्लक कारणावरून वाद होणे आणि खुनासारखे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे समोर आले. पती, पत्नीमध्ये वाद होत असल्याने तब्बल २० खून झालेले आहेत. यावरून चार भिंतीच्या आत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोघेही एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. तसेच बहिण भाऊही खुनाच्या घटनांत मागे नाहीत. सख्या बहिण भावाच्या २ तर चुलत बहिण भावाच्या ३ घटना खुनाच्या घडल्या आहेत. रक्तातले नातेच एकमेकांच्या जीवावर उठत असल्याने दिवसेंदिवस गुन्हेगारीही वाढत चालली आहे. त्यामुळे हे रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

टॅग्स :MurderखूनFamilyपरिवारCrime Newsगुन्हेगारी