शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
5
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
7
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
8
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
9
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
10
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
11
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
12
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
13
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
14
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
15
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
16
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
17
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
18
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
19
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
20
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!

दीड महिन्यापासून बीडकर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:57 IST

मागील अनेक वर्षांपासून बीड नगरपालिकेने महावितरणचे वीज बील थकित आहे. ही रक्कम जवळपास २५ कोटी रुपये आहे.

ठळक मुद्देतोडगा निघेना : बीड नगरपालिकेने थकवले २५ कोटी; नागरिकांमधून तीव्र नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील अनेक वर्षांपासून बीड नगरपालिकेने महावितरणचे वीज बील थकित आहे. ही रक्कम जवळपास २५ कोटी रुपये आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यांपासून शहरातील अनेक रस्त्यावरील पथदिवे बंद करण्यात आलेले आहेत. तसेच न.प.कडून देखील याची दखल न घेता वीज बिल न भरले जात नाही. त्यामुळे बीडकर मात्र अंधारात आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.शहरातील पथदिव्यांसाठी वापरलेल्या विजेचे बिल न.प.कडे मागील अनेक वर्षांपासून थकित आहे. यासंदर्भात महावितरणकडून वेळोवेळी नगरपालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, तोडगा निघत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात एलईडी पथदिवे बसविले आहेत. मात्र, वीज खंडित असल्यामुळे एलईडी पथदिवे हे शोभेची वस्तू झाली आहे. पथदिवे सुरु करण्यासाठी नगरपालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून तोडगा काढावा असा प्रस्ताव महावितरणचे अधीक्षक अभियंता बी. एस. निर्मळ यांनी न.प.कडे दिला आहे. मात्र, नगरपालिकेचे अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पथदिवे बंद यासंदर्भात न.प.चे मुख्याधिकारी अधिकारी धनंजय जावळीकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांना मात्र याविषयी गांभिर्य असल्याचे दिसून आले नाही. दोन्ही विभागाने तोडगा काढून तात्काळ पथदिवे सुरु करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरण