शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बीड पोलिसांकडून चोरी, घरफोडीतील ९ लाखांचा मुद्देमाल फिर्यांदीना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 19:21 IST

किंमती मुद्देमाल संबंधित फिर्यांदींना बीड पोलिसांकडून सन्मानपूर्वक परत करण्यात आला.

बीड : जिल्ह्यातील चोरी, घरफोडीसारख्या विविध १७ गुन्ह्यांतील चोरट्यांकडून हस्तगत केलेला तब्बल ८ लाख ९९ हजार १३० रूपयांचा किंमती मुद्देमाल संबंधित फिर्यांदींना बीडपोलिसांकडून सन्मानपूर्वक परत करण्यात आला. हा कार्यक्रम  पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला.

मागील दीड वर्षांपासून बीड पोलिसांकडून चोरी, दरोडा, घरफोड्यांचा तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातात. तसेच त्यांच्याकडून मिळालेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत केला जातो. आतापर्यंत १३ सार्वजनिक कार्यक्रम घेऊन त्यामध्ये २२१ गुन्ह्यातील २२४ फिर्यादींना ९१ लाख ९६ हजार ९२४ रूपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे. बुधवारीही असाच कार्यक्रम घेण्यात आला. १७ गुन्ह्यांतील ९ लाख रूपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपअधीक्षक सुधीर खिरडक, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या उपस्थितीत पार पडला. सुत्रसंचालन जयश्री नरवडे यांनी केले. जमादार राम यादव, संगीता सिरसाट यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी फिर्यादींसह विविघ क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी