शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

बीड जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लक्षांक वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:46 IST

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी देखील शेततळ््यांच्या लक्षांकामध्ये वाढ करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी विविध योजना शासनाच्या वतीने राबवल्या जात आहेत. त्यामध्ये महत्त्वाच्या योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना व मागेल त्याला शेततळे या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली होती. त्यामध्ये कृषी विभागाच्या वतीने मगील वर्षातील उद्दिष्टापेक्षा अधिक शेततळे पूर्ण झाल्यामुळे व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी देखील शेततळ््यांच्या लक्षांकामध्ये वाढ करण्यात आली आहे.मागील वर्षी बीड जिल्ह्यात मगेल त्याला शेततळे योजनेअंतर्गंत जवळपास ६ हजार ७३१ शेततळे तयार करण्यात आले आहेत. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक कामे पूर्ण केल्यामुळे यावर्षी शासनाच्या वतीने पुन्हा ६ हजार ५०० नवीन शेततळ््याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून पाणी साठवूण ठेवण्यासाठी मदत होणार आहे. तसेच शेतात पाण्याचा एक मोठा स्रोत निर्माण झाल्यामुळे पारंपरिक पिकांसह इतर पिके घेण्यासाठी शेतक-यांना मदत होणार आहे. जलयुक्त शिवार व शेततळ््यांची कामे योग्यरीत्या झाले तर दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य होणार असल्याचे मत शेतक-यांनी व्यक्त केले आहे.यावर्षी दुष्काळामुळे अनेक ठिकाणी रबीचा पेरा होऊ शकला नाही, त्यामुळे जलयुक्त शिवार व शेततळ््यांच्या कामांना तात्काळ मंजुरी देऊन कामे सुरु करण्याची मागणी होत आहे. तसेच मागील लक्षांकामध्ये जवळपास १३ हजार शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी फक्त ७ हजार ७३१ शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळाला होता.उर्वरित शेतक-यांना या नवीन योजनेमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी