शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

बीड जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लक्षांक वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:46 IST

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी देखील शेततळ््यांच्या लक्षांकामध्ये वाढ करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी विविध योजना शासनाच्या वतीने राबवल्या जात आहेत. त्यामध्ये महत्त्वाच्या योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना व मागेल त्याला शेततळे या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली होती. त्यामध्ये कृषी विभागाच्या वतीने मगील वर्षातील उद्दिष्टापेक्षा अधिक शेततळे पूर्ण झाल्यामुळे व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी देखील शेततळ््यांच्या लक्षांकामध्ये वाढ करण्यात आली आहे.मागील वर्षी बीड जिल्ह्यात मगेल त्याला शेततळे योजनेअंतर्गंत जवळपास ६ हजार ७३१ शेततळे तयार करण्यात आले आहेत. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक कामे पूर्ण केल्यामुळे यावर्षी शासनाच्या वतीने पुन्हा ६ हजार ५०० नवीन शेततळ््याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून पाणी साठवूण ठेवण्यासाठी मदत होणार आहे. तसेच शेतात पाण्याचा एक मोठा स्रोत निर्माण झाल्यामुळे पारंपरिक पिकांसह इतर पिके घेण्यासाठी शेतक-यांना मदत होणार आहे. जलयुक्त शिवार व शेततळ््यांची कामे योग्यरीत्या झाले तर दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य होणार असल्याचे मत शेतक-यांनी व्यक्त केले आहे.यावर्षी दुष्काळामुळे अनेक ठिकाणी रबीचा पेरा होऊ शकला नाही, त्यामुळे जलयुक्त शिवार व शेततळ््यांच्या कामांना तात्काळ मंजुरी देऊन कामे सुरु करण्याची मागणी होत आहे. तसेच मागील लक्षांकामध्ये जवळपास १३ हजार शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी फक्त ७ हजार ७३१ शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळाला होता.उर्वरित शेतक-यांना या नवीन योजनेमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी