शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बीडमध्ये नाफेडचा असाही तोरा; तुरीला नाही थारा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नाफेडच्या केंद्रांवर १८ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात आली असून गुरुवारी दुपारपर्यंत कोणतेही आदेश प्राप्त न झाल्याने नोंदणीनंतर एसएमएस मिळालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारपर्यंत प्रतीक्षा केली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. नाफेडने मात्र याबाबत निर्णय घेतलेला नाही.मागील ७७ दिवसात बीड केंद्रावर १६ हजार ५७८ क्विंटल तूर खरेदी झाली. ...

ठळक मुद्देतूर खरेदी बंद ; तीन दिवसांपासून केंद्रावर शेतकरी ताटकळले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नाफेडच्या केंद्रांवर १८ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात आली असून गुरुवारी दुपारपर्यंत कोणतेही आदेश प्राप्त न झाल्याने नोंदणीनंतर एसएमएस मिळालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारपर्यंत प्रतीक्षा केली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. नाफेडने मात्र याबाबत निर्णय घेतलेला नाही.मागील ७७ दिवसात बीड केंद्रावर १६ हजार ५७८ क्विंटल तूर खरेदी झाली. तर अद्याप आणखी शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्रांवर तूर घेऊन आलेले शेतकरी तीन दिवसांपासून त्यांची तूर कधी घेतली जाईल याची वाट पाहत होते. गुरुवारी बीड केंद्रावर शेतकºयांची गेटबाहेर व आत ४५ वाहने उभी होती. गेवराई केंद्रावरही ४० ते ५० वाहने उभी असल्याचे सुत्रांनी सांगितले. आष्टी येथील केंद्रावरही २०- २५ वाहने उभी होती. जिल्ह्यातील इतर केंद्रांवरही तूर घेऊन आलेले शेतकरी ताटकळले होते. तूर खरेदीसाठी मुदतवाढीची मागणी शेतकºयांकडून होत आहे.तूर बंद मात्र हरभरा खरेदीनाफेडच्या केंद्रांवर तूर खरेदी बंद करण्यात आली असलीतरी हरभरा खरेदी मात्र सुरु आहे. हे प्रमाण अत्यंत कमी आहे. १ मार्चपासून १८ एप्रिलपर्यंत १३५४ शेतकºयांच्या १५ हजार ६८० क्विंटल हरभºयाची खरेदी करण्यात आली. या पैकी ४४७० क्विंटल हरभरा वखारच्या गोदामात साठविण्यात आला असून ११ हजार २१० क्विंटल हरभरा गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदी केंद्रावर पडून आहे. कडा येथील केंद्रावर १९३३ क्विंटल, अंबाजोगाई केंद्रावर ७हजार ५४५ क्विंटल, आष्टी केंद्रावर ६ हजार १९३ तर शिरुर केंद्रावर ९ क्विंटल हरभरा खरेदी झाला. हा ओघ कमीच आहे.नोंदणी केलेल्या शेतकºयांची तूर घ्याराज्य सरकार कडून दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यात तूर खरेदी सुरु केली होती. तसेच नाफेडच्या वतीने माजलगाव बाजार समितीअंतर्गत २१ मार्चपासून खरेदीची परवानगी दिली. त्यामुळे शेतकºयांनी आॅनलाईन नोंद केलेली आहे परंतू अनेक शेतकºयांना आॅनलाईन मेसेजच मिळाले नाही. तसेच १८ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद केल्याने नोंदणी केलेले शेतकरी मापापासून वंचित राहिले आहेत. त्यांची तूर खरेदीसाठी शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी माजलगाव बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी शासन व नाफेडकडे केली आहे.

टॅग्स :BeedबीडagricultureशेतीMarathwadaमराठवाडा