शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

बीडमध्ये नाफेडचा असाही तोरा; तुरीला नाही थारा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नाफेडच्या केंद्रांवर १८ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात आली असून गुरुवारी दुपारपर्यंत कोणतेही आदेश प्राप्त न झाल्याने नोंदणीनंतर एसएमएस मिळालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारपर्यंत प्रतीक्षा केली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. नाफेडने मात्र याबाबत निर्णय घेतलेला नाही.मागील ७७ दिवसात बीड केंद्रावर १६ हजार ५७८ क्विंटल तूर खरेदी झाली. ...

ठळक मुद्देतूर खरेदी बंद ; तीन दिवसांपासून केंद्रावर शेतकरी ताटकळले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नाफेडच्या केंद्रांवर १८ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात आली असून गुरुवारी दुपारपर्यंत कोणतेही आदेश प्राप्त न झाल्याने नोंदणीनंतर एसएमएस मिळालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारपर्यंत प्रतीक्षा केली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. नाफेडने मात्र याबाबत निर्णय घेतलेला नाही.मागील ७७ दिवसात बीड केंद्रावर १६ हजार ५७८ क्विंटल तूर खरेदी झाली. तर अद्याप आणखी शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्रांवर तूर घेऊन आलेले शेतकरी तीन दिवसांपासून त्यांची तूर कधी घेतली जाईल याची वाट पाहत होते. गुरुवारी बीड केंद्रावर शेतकºयांची गेटबाहेर व आत ४५ वाहने उभी होती. गेवराई केंद्रावरही ४० ते ५० वाहने उभी असल्याचे सुत्रांनी सांगितले. आष्टी येथील केंद्रावरही २०- २५ वाहने उभी होती. जिल्ह्यातील इतर केंद्रांवरही तूर घेऊन आलेले शेतकरी ताटकळले होते. तूर खरेदीसाठी मुदतवाढीची मागणी शेतकºयांकडून होत आहे.तूर बंद मात्र हरभरा खरेदीनाफेडच्या केंद्रांवर तूर खरेदी बंद करण्यात आली असलीतरी हरभरा खरेदी मात्र सुरु आहे. हे प्रमाण अत्यंत कमी आहे. १ मार्चपासून १८ एप्रिलपर्यंत १३५४ शेतकºयांच्या १५ हजार ६८० क्विंटल हरभºयाची खरेदी करण्यात आली. या पैकी ४४७० क्विंटल हरभरा वखारच्या गोदामात साठविण्यात आला असून ११ हजार २१० क्विंटल हरभरा गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदी केंद्रावर पडून आहे. कडा येथील केंद्रावर १९३३ क्विंटल, अंबाजोगाई केंद्रावर ७हजार ५४५ क्विंटल, आष्टी केंद्रावर ६ हजार १९३ तर शिरुर केंद्रावर ९ क्विंटल हरभरा खरेदी झाला. हा ओघ कमीच आहे.नोंदणी केलेल्या शेतकºयांची तूर घ्याराज्य सरकार कडून दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यात तूर खरेदी सुरु केली होती. तसेच नाफेडच्या वतीने माजलगाव बाजार समितीअंतर्गत २१ मार्चपासून खरेदीची परवानगी दिली. त्यामुळे शेतकºयांनी आॅनलाईन नोंद केलेली आहे परंतू अनेक शेतकºयांना आॅनलाईन मेसेजच मिळाले नाही. तसेच १८ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद केल्याने नोंदणी केलेले शेतकरी मापापासून वंचित राहिले आहेत. त्यांची तूर खरेदीसाठी शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी माजलगाव बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी शासन व नाफेडकडे केली आहे.

टॅग्स :BeedबीडagricultureशेतीMarathwadaमराठवाडा