शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बीड जिल्ह्यात धर्माळा येथील एकावर कोयत्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 23:36 IST

केज तालुक्यातील धर्माळा येथे शुक्रवारी सायंकाळी वैयक्तिक वादातून एकाने कोयत्याने हल्ला केला. या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

बीड : केज तालुक्यातील धर्माळा येथे शुक्रवारी सायंकाळी वैयक्तिक वादातून एकाने कोयत्याने हल्ला केला. या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धर्माळा येथील वैजनाथ भैरवनाथ सोळंके याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तो घरासमोर उभा होता. या दरम्यान तेथे गणेश मिठू खदम हा कोयता घेऊन आला. विनाकारण वैजनाथच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर आणि बोटावर कोयता चालविला. तसेच दुचाकी क्र. एम. एच. २३, इ. ४९४१ फोडून नुकसान केले. तर एमएच १२ इ. प. ३०६५ दुचाकीच्या सीटवर कोयता मारुन नुकसान केले. हे भांडण सुरु असताना वैजनाथचे वडील भैरवनाथ सोळंके व भागवत राजाभाऊ कदम यांनी सोडविले. यानंतर २०० मीटर अंतरावरील हनुमान मंदिरासमोर कार्यकर्ता बैठक होती, तेथे जाऊन गणेशने खुर्च्यांची तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, धर्माळा येथील हा प्रकार गणेश कदम याने दारुच्या नशेत केला आहे. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला आहे. याचा राजकीय संबंध नसून अफवा पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल असल्याचे अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी