शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee : परळीकरांच्या मनात अजूनही ताज्या आहेत अटलजींच्या सभेच्या आठवणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:01 IST

शहरात झालेल्या दोन्ही सभेच्या आठवणी परळीकरांच्या मनात आजही ताज्या आहेत. 

परळी (बीड ) : शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळील जिल्हा परिषद हायस्कुल शाळेच्या मोकळ्या ग्राऊंडमध्ये आणिबाणीच्या आगोदर दुष्काळी परिषद माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. यासोबतच १९८० मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या रेणापूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा सभेसाठी सुद्धा वाजपेयी परळीत आले होते. या दोन्ही सभेच्या आठवणी परळीकरांच्या मनात आजही ताज्या आहेत. 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज सायंकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने अवघे परळीत दुःखाचे वातावरण आहे. यानिमित्ताने परळीतील जुने भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी अटलजींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अटलजी पहिल्यांदा परळीत आले ते आणीबाणीच्या आधी दुष्काळ परिषदेसाठी. यानंतर ते आले गोपीनाथ मुंडे यांच्या रेणापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारार्थ. ही सभा झाली होती वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात. सभेनंतर अटलजी यांनी व्यासपीठावरुन खाली येऊन गोपीनाथ मुंडे यांच्या आईचे दर्शन घेतले होते. अशी आठवण त्या सभेचे सुत्रसंचलन करणारे भाजप नेते दत्ताप्पा ईटके यांनी सांगितली. यासोबतच भाजप जेष्ट नेते विकास डुबे यांनी या सभेत अटलजींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली होती अशी आठवण सांगितली. मंडीमे माल बहुत था ।मगर खरेंदीदार नही था । चाहे तो वोट खरेदी कर सकता था । लेकीन वोट खरेदी कर  ।सरकार नही बना ना था । अशा ओळींची आपल्या भाषणात अटलजींनी पेरणी केल्याची आठवण भाजयुमोचे तत्कालीन शहराध्यक्ष राजेंद्र ओझा यांनी सांगितले. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDeathमृत्यूBeedबीड