शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

धारूरमध्ये अडकलेल्या तेलंगणाच्या ऊसतोड मजुरांची प्रशासनाने केली व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 21:02 IST

तेलंगणा येथील 15 ते 18 ऊसतोड मजूर ऊसतोडणी साठी धारूर तालुक्यातील कोयळ येथे आलेले होते.

धारूर : कोयाळ येथे अडकलेल्या तेलंगणा मधील ऊस तोड कामगाराची अडकले होते तहसील प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे. त्याची जेेेवणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत असून  कार्यवाही सुरू करण्यात आली आहे 

तेलंगणा येथील 15 ते 18 ऊसतोड मजूर ऊसतोडणी साठी धारूर तालुक्यातील कोयळ येथे आलेले होते.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत कलम 144 व संचारबंदी लागू केल्यानंतर ते मागील 5 दिवसापासून कोयाळ येथे अडकून होते. मजुरी बंद पडल्याने दैनंदिन जीवन जगण्याची समस्या समोर होतीच शिवाय जवळ पैसे नसल्याने जेवणाचीही अडचण होत होती.

दरम्यान, त्यांनी गावकर्यांमार्फत तहसीलदार धारूर यांचेशी संपर्क केल्यानंतर तहसीलदार व्हि एस  शेडोळकर यांचे सूचनेनुसार नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांच्या पथकाने कोयाळ गावास भेट देऊन संबंधित गाडीमालक व मुकादम यांची भेट घेऊन यांचेमार्फत अडकलेल्या व्यक्तींच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. तसेच संबंधितांना लवकरात लवकर त्यांचे मूळ गावी परत जाण्यासाठी पासची व्यवस्था मिळण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला आवश्यक सूचना केल्या आहेत. पासची व्यवस्था होईपर्यंत अडकलेल्या पैकी कोणीही उपाशी राहणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे. भेटीचे वेळी पो.कॉ. वडमारे, तलाठी गादेकर व शेलार,शिपाई गिरी,पतंगे व सोनवलकर उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडTelanganaतेलंगणाTahasildarतहसीलदार