शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीनही संच बंद; वीज निर्मिती शून्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:21 IST

राज्यात पावसामुळे वीज मागणी कमी झाल्याने परळीतील तीनही संच बंद ठेवण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.

- संजय खाकरेपरळी (जि. बीड) : मराठवाड्याच्या हृदयस्थानी असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीनही संच बंद ठेवण्यात आल्याने वीज निर्मिती पूर्णतः ठप्प झाली आहे. नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण ७५० मेगावॅट क्षमतेपैकी सध्या शून्य वीज निर्मिती होत असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी समोर आली आहे.

राज्यात पावसामुळे वीज मागणी कमी झाल्याने परळीतील तीनही संच बंद ठेवण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, संपूर्ण मराठवाड्यातील हे एकमेव औष्णिक विद्युत केंद्र आहे, जे येथे धडधडत होते. परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव व दाऊतपूर शिवारातील नवीन औष्णिक केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत. यातील संच क्रमांक सहा व सात हे दोन संच मागील १५ दिवसांपासून बंद आहेत, तर संच क्रमांक आठ तब्बल महिनाभरापासून बंद आहे. यामुळे परळीतील औष्णिक विद्युत केंद्राची वीज निर्मिती सध्या संपूर्ण थांबली आहे. विद्युत संच बंद ठेवण्यात आल्याने, कोळशाचा पुरवठादेखील कमी प्रमाणात होत असल्याने ही स्थिती अधिक बिकट झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच बंद ठेवलेले संच पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी दिली.

८०० अधिकारी, कर्मचारीराज्यात विजेची मागणी वाढल्यानंतर हे संच कार्यरत होतील. दरम्यान, या नवीन औष्णिक केंद्रात सुमारे ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. मात्र, तीनही संच बंद असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये हे संच कधी सुरू होतील, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Beedबीडelectricityवीजmahavitaranमहावितरण