शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:10 AM

निवडणूक निष्पक्ष, पारदर्शक आण भयमुक्त वातावरणात पार पा़डण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक निष्पक्ष, पारदर्शक आण भयमुक्त वातावरणात पार पा़डण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पत्रकारपरिषदेत दिली.जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले, जिल्हयात १ हजार ४९० ठिकाणी २ हजार ३२१ मतदार केंद्रे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार २८८ बॅलेट युनिट ३ हजार ६९ कन्ट्रोल युनिट आणि ३ हजार २१९ व्ही.व्ही. पॅट मशिन आहेत. २ हजार ५५३ मतदान केंद्र अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच १७ हजार ९१८ इतके मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच ९८ टक्के मदतारांना ईपीक मतदार काडार्चे वाटप करण्यात आले आहे.३१ आॅगस्ट या दिनांकापर्यंत बीड जिल्हयात एकूण २० लाख ५५ हजार १६८ मतदार, ४ हजार ४७१ सैनदल मतदार आणि ४ हजार ५८३ दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.यावेळी जि.प.सिईओ अजित कुंभार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, महेंद्रकुमार कांबळे, बीड उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार किरण अंबेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड