शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गोठ्यात बांधलेल्या शेळ्यावर बिबट्याचा हल्ला; ग्रामस्थांमध्ये भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 18:39 IST

डोंगरपट्यात पुन्हा एकदा बिबट्याचा संचार होऊ लागल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. 

- नितीन कांबळेकडा-घरापासून जवळच असलेल्या गोठ्यातील शेळ्यावर रात्रीच्या वेळी अचानक बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यात एक बोकड जागीच ठार झाले तर एक शेळी जखमी झाली आहे. डोंगरपट्यात पुन्हा एकदा बिबट्याचा संचार होऊ लागल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. 

सागर सुनिल ओव्हाळ हे आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे राहतात. गुरुवारी सायंकाळी सागर यांनी नेहमीप्रमाणे घरापासून जवळच असलेल्या गोठ्यात एक बोकड,एक शेळी बांधल्या. शुक्रवारी पहाटे अचानक बिबट्याने गोठ्यातील शेळ्यावर हल्ला चढवल. हल्ल्यात बोकडाचा मृत्यू झाला तर अन्य एक शेळी जखमी झाली.

दरम्यान, सु.देवळा परिसरात बिबट्याचा संचार होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वनविभागाकडुन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी,वनरक्षक विधाते मॅडम, वनमजूर यांनी भेट देत पंचनामा केला आहे.

टॅग्स :Beedबीडleopardबिबट्याFarmerशेतकरी