शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

पिंपळ्यात विषबाधेने ८ शेळ्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:42 IST

पिंपळा (ता. आष्टी) येथील शेतकरी शेळ्यांचा कळप घेऊन चारण्यासाठी शेतात गेला. यावेळी विषारी औषध टाकलेले पिठाचे गोळे खाल्ल्याने ८ शेळ्या दगावल्या तर ३ मृत्यूशी झुंज देत असल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककडा : पिंपळा (ता. आष्टी) येथील शेतकरी शेळ्यांचा कळप घेऊन चारण्यासाठी शेतात गेला. यावेळी विषारी औषध टाकलेले पिठाचे गोळे खाल्ल्याने ८ शेळ्या दगावल्या तर ३ मृत्यूशी झुंज देत असल्याची घटना रविवारी दुपारी घडली.पिंपळा येथील शेतकरी मितीन जनार्दन चव्हाण यांच्याकडे ३२ शेळ्या असून, चारा उपलब्ध नसल्याने शेतात मिळेल तिथे ते चारण्यासाठी गेले होते. नितीन म्हेत्रे यांच्या शेतात चरत असताना तेथे टाकलेले पिठाचे विषारी औषध खाल्याने यातील ८ शेळ्या जागीच दगावल्या. तर ३ श्ेळ्या मृत्यूशी झुंज देत आहे. दुष्काळात केवळ चारा नसल्याने त्यांच्या नशिबी तेरावा महिना आला आहे. अंदाजे लाखभर रूपये किंमतीच्या मोठ्या शेळ्या दगावल्या आहेत. या घटनेनंतर नुकसान भरपाई मिळावी यासाठी अख्खं कुटुंब हंबरडा फोडत होते.शवविच्छेदनासाठी टोलवाटोलवीमितीन चव्हाण यांच्या शेळ्या विषबाधेने रविवारी दुपारी दगावल्याचे येथील पशुवैद्यकीय अधिकारी अनिकेत म्हसे यांना फोनवर सांगूनही देखील ‘मी नगरला आहे, उद्या सकाळी येतो’ असे म्हणत घटनेचे कसलेच गांभीर्य न घेता टोलवाटोलवी केली. त्यामुळे वरिष्ठांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पँथर जिल्हाध्यक्ष रूपेश बोराडे यांनी केली.वचक नसल्याने शेतकरी त्रस्तआष्टी तालुक्यात दोन आमदार, एक जि.प. अध्यक्ष, एक महिला बालकल्याण सभापती, सात जि.प. सदस्य, पं.स.चे चौदा सदस्य व इतर अनेक राजकीय पदाधिकारी असताना शासकीय अधिकारी, कर्मचाºयांवर कसलाच वचक नसल्याने शेतकरी वर्गाला अडचणींना सामोरे जावे लागते.

टॅग्स :Beedबीडfood poisoningअन्नातून विषबाधाDeathमृत्यू