शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

७०९ फुकट्या प्रवाशांना एक लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:56 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये विना तिकीट प्रवास करणे प्रवाशांना चांगलेच अंगलट येत आहे.

ठळक मुद्दे‘रापम’ची कारवाई : विनातिकीट प्रवास करणे आले अंगलट

बीड : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये विना तिकीट प्रवास करणे प्रवाशांना चांगलेच अंगलट येत आहे. मागील दोन वर्षात ७०९ फुकटे प्रवासी तपासणीतून उघड झाले आहेत. त्यांच्याकडून १ लाख ७ हजार ८६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे फुकट्या प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.अवैध प्रवासी वाहतुकीला निर्बंध घालण्यासह महामंडळाच्या बसेसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी विशेष पथके नियूक्त केलेले आहेत. या पथकांनी ठिकठिकाणी बसेसची तपासणी केली. यामध्ये त्यांना २०१७-१८ मध्ये ३२५ प्रवासी आढळले. त्यांच्याकडून ६३ हजार ३३८ रुपयांचा दंड वसूल केला तर २०१८-१९ मध्ये ३८४ प्रवाशांकडून ४३ हजार ७४८ रुपयांचा दंड वसूल केला. हा दंड तिकीटाच्या दुप्पट आकारला जात असल्याचे विभागीय वाहतूक अधीक्षक हर्षद बनसोडे म्हणाले.वाहकांवरही कारवाईची टांगती तलवारज्या बसमध्ये विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी आढळले, त्यांचा अहवाल तयार करून विभागीय नियंत्रकांकडे पाठविला जातो. त्यानंतर याची चौकशी करून संबंधित वाहकांवर कारवाई केली जाते. प्रवाशांबरोबर वाहकांवरही या प्रकरणात कारवाईची टांगती तलवार असते. दोन वर्षात किती कारवाया झाल्या, हे मात्र समजू शकले नाही.

टॅग्स :Beedबीडstate transportएसटी