शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

परळी- बीड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारकडून ६३ कोटी मंजूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 16:23 IST

बीड-नगर-परळी हा २६१.२५ कि.मी. लांबीचा रेल्वेमार्ग मंजूर होऊन या मार्गाचे काम सुरू झाले आहे.

बीड : अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारच्या वाट्यातील ६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निधी मंजुरीनंतर श्रेयाचे दावे करण्यात येत आहेत.

चालू वर्षामधील राज्य सरकारचा हिस्सा तातडीने उपलब्ध करून दिल्यास रेल्वे मार्गाचे कामे सुरू होईल अशा मागणीचे निवेदन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औरंगाबाद  भेटीमध्ये दिले होते. त्यामुळे हा निधी मिळाल्याचा दावा करण्यात आला. बीड-नगर-परळी हा २६१.२५ कि.मी. लांबीचा रेल्वेमार्ग मंजूर होऊन या मार्गाचे काम सुरू झाले आहे. या मार्गासाठी ३ हजार ७१२ कोटी रूपयांचा निधी लागणार आहे. त्यात केंद्र आणि राज्य सरकार यांचा ५० टक्के सहभाग आहे. आतापर्यंत ६१ टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच उस्मानाबाद ते बीड ११२ कि.मी. अंतर आहे. त्यात येडशीपर्यंत लोहमार्गाचे काम अस्तित्वात आहे. पुढे ८० कि.मी. साठी राज्य सरकारने  ५० टक्के सहभाग घ्यावा अशी विनंती क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दुसरीकडे माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने अहमदनगर-बीड-परळी नवीन रेल्वे मार्गासाठी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेfundsनिधीState Governmentराज्य सरकारBeedबीड