शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रबीसाठी ६ हजार शेतकऱ्यांनी घेतले ४७ कोटींचे पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:01 IST

जिल्ह्यातील सहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी यंदाच्या रबी हंगामासाठी ४७ कोटी रुपयांचे पीककर्ज घेतले असून पात्र शेतकºयांना मागणी होताच कर्ज वितरणाची कार्यवाही होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देअनेक शेतकरी संपूर्ण कर्जमाफीच्या प्रतीक्षेत : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीला दुरुस्त करण्यात जिल्ह्यातील शेतकरी व्यस्त

बीड : जिल्ह्यातील सहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी यंदाच्या रबी हंगामासाठी ४७ कोटी रुपयांचे पीककर्ज घेतले असून पात्र शेतकºयांना मागणी होताच कर्ज वितरणाची कार्यवाही होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात खरीप हंगामात ९५० कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५६ हजार १२८ शेतकºयांनी पीक कर्ज घेतले. १५ राष्टÑीयीकृत आणि व्यावसायिक तसेच दोन खाजगी क्षेत्रातील बॅँकांकडून पीककर्ज वाटप करण्यात आले. खरीप हंगामात ५६ हजार १२८ शेतकºयांना मागणीनुसार ३८९ कोटी ७० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. हे प्रमाण ४१.०२ टक्के इतके होते.जून ते सप्टेंबरपर्यंत अनियमित व अपुरा पाऊस असुनही पिके चांगली आली होती. तर दसºयादरम्यान अनेक शेतकºयांनी रबी पिकांची पेरणी केली. गहू, हरभरा आणि ज्वारी या मुख्य पिकांचा यात समावेश आहे. खरीप हंगामाततून चांगले उत्पन्न होईल असा विश्वास निर्माण झालेला असताना आॅक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने ही पिके उद्ध्वस्त केली. जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने मोठे खरीप हंगामातील पिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान झाले. जेथे रबीचा पेरा झाला तेथे दुबारचे संकट उभे राहिले. शेतांमध्ये पाणी राहिले, काही ठिकाणी शेतं वाहून गेली.पाऊस चांगला झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकºयांनी उघडीप मिळताच शेतीची कामे सुरु केली आहेत. रबीचा पेरा केलेल्या शेतकºयांना आधी उगवलेली व पावसामुळे नासलेली पिके काढावी लागत आहेत. शेतकºयंपुढे शेतीसाठी खर्च करायची चिंता असलीतरी शेतकरी पुन्हा जोमाने कामाला लागला आहे.

टॅग्स :BeedबीडBanking Sectorबँकिंग क्षेत्रCrop Loanपीक कर्ज