शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

रबीसाठी ६ हजार शेतकऱ्यांनी घेतले ४७ कोटींचे पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:01 IST

जिल्ह्यातील सहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी यंदाच्या रबी हंगामासाठी ४७ कोटी रुपयांचे पीककर्ज घेतले असून पात्र शेतकºयांना मागणी होताच कर्ज वितरणाची कार्यवाही होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देअनेक शेतकरी संपूर्ण कर्जमाफीच्या प्रतीक्षेत : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीला दुरुस्त करण्यात जिल्ह्यातील शेतकरी व्यस्त

बीड : जिल्ह्यातील सहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी यंदाच्या रबी हंगामासाठी ४७ कोटी रुपयांचे पीककर्ज घेतले असून पात्र शेतकºयांना मागणी होताच कर्ज वितरणाची कार्यवाही होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात खरीप हंगामात ९५० कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५६ हजार १२८ शेतकºयांनी पीक कर्ज घेतले. १५ राष्टÑीयीकृत आणि व्यावसायिक तसेच दोन खाजगी क्षेत्रातील बॅँकांकडून पीककर्ज वाटप करण्यात आले. खरीप हंगामात ५६ हजार १२८ शेतकºयांना मागणीनुसार ३८९ कोटी ७० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. हे प्रमाण ४१.०२ टक्के इतके होते.जून ते सप्टेंबरपर्यंत अनियमित व अपुरा पाऊस असुनही पिके चांगली आली होती. तर दसºयादरम्यान अनेक शेतकºयांनी रबी पिकांची पेरणी केली. गहू, हरभरा आणि ज्वारी या मुख्य पिकांचा यात समावेश आहे. खरीप हंगामाततून चांगले उत्पन्न होईल असा विश्वास निर्माण झालेला असताना आॅक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने ही पिके उद्ध्वस्त केली. जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने मोठे खरीप हंगामातील पिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान झाले. जेथे रबीचा पेरा झाला तेथे दुबारचे संकट उभे राहिले. शेतांमध्ये पाणी राहिले, काही ठिकाणी शेतं वाहून गेली.पाऊस चांगला झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकºयांनी उघडीप मिळताच शेतीची कामे सुरु केली आहेत. रबीचा पेरा केलेल्या शेतकºयांना आधी उगवलेली व पावसामुळे नासलेली पिके काढावी लागत आहेत. शेतकºयंपुढे शेतीसाठी खर्च करायची चिंता असलीतरी शेतकरी पुन्हा जोमाने कामाला लागला आहे.

टॅग्स :BeedबीडBanking Sectorबँकिंग क्षेत्रCrop Loanपीक कर्ज