शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

बीड  जिल्ह्यातील ७ हजार शेतकऱ्यांना विम्याचे १६ कोटी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:04 IST

खरीप २०१८ मध्ये पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतक्रयांची प्रकरणे निकाली काढणे सुरु असून २६ डिसेंबरपर्यंत ७ हजार ३३७ शेतकऱ्यांना १५ कोटी ७० लाख ५६ हजार ३६१ रुपयांचा पीक विमा वाटप करण्यात आला आहे.

बीड : खरीप २०१८ मध्ये पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतक्र-यांची प्रकरणे निकाली काढणे सुरु असून २६ डिसेंबरपर्यंत ७ हजार ३३७ शेतकऱ्यांना १५ कोटी ७० लाख ५६ हजार ३६१ रुपयांचा पीक विमा वाटप करण्यात आला आहे.खरीप हंगाम २०१८ मध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना विमा दावा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांनी वेळोवेळी आंदोलने केली. पुणे येथील ओरिएन्टल विमा कंपनीच्या कार्यालयासमोर २५ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शेतक-यांचे दावे का प्रलंबित आहेत तसेच तांत्रिक अडचणी विशद करुन उपमहाप्रबंधक पी. एस. मूर्ती यांनी प्रधान कार्यालय दिल्ली व केंद्र शासनाकडून निर्णय आल्यानंतर नियमानुसार कार्यवाहीचे आश्वासन दिले होते.त्यानुसार टप्प्याटप्प्याने प्रलंबित विमा दावे निकाली काढण्याच्या कामाला कंपनीने सुरुवात केली आहे. २६ डिसेंबरपर्यंत ७ हजार ३३७ शेतकºयांना १५ कोटी ७० लाख ५६ हजार ३६१ रुपयांचा विमा वाटप करण्यात आल्याचे थावरे यांनी सांगितले.गाडी अडवून आंदोलनकंपनीचे उपमहाप्रबंधक पी. एस. मूर्ती यांनी २५ नोव्हेंबर रोजी ४५ दिवसात सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यानुसार १५ जानेवारीला ४५ दिवस पूर्ण होतात. प्रलंबित सर्व दावे तोपर्यंत निकाली न काढल्यास उपमहाप्रबंधकांची गाडी अडवून आंदोलन करणार असल्याचे गंगाभिषण थावरे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी