शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात २४ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:33 IST

जिल्ह्यात प्रत्येक एक वर्षाआड दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी नेहमी अडचणीत सापडलेला असतो.

ठळक मुद्देदुष्काळ, कर्जबाजारीपणा, नापिकी : मागील वर्षी जिल्ह्यात १९७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बीड : जिल्ह्यात प्रत्येक एक वर्षाआड दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी नेहमी अडचणीत सापडलेला असतो. या परिस्थितीमध्ये वाढलेल्या कर्जाचा बोजा कमी होत नसल्याच्या कारणामुळे शेतकरी आत्महत्या करतात या आत्महत्या थांबवण्यात प्रशासनास मात्र अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. यावर्षी आतापर्यंत २४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये १९७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.यामध्ये बहुतांश शेतकºयांच्या आत्महत्येचं कारण हे नापिकी, बँकेचे कर्ज, दुष्काळ हे आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवण्यात आल्या आहेत. मात्र तरी देखील जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यामध्ये प्रशासन अयशस्वी ठरत आहे.आत्महत्या रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम शासनस्तरावर राबवण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जातआहे.

टॅग्स :Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्या