शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दोन महिन्यात २४ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:33 IST

जिल्ह्यात प्रत्येक एक वर्षाआड दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी नेहमी अडचणीत सापडलेला असतो.

ठळक मुद्देदुष्काळ, कर्जबाजारीपणा, नापिकी : मागील वर्षी जिल्ह्यात १९७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बीड : जिल्ह्यात प्रत्येक एक वर्षाआड दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी नेहमी अडचणीत सापडलेला असतो. या परिस्थितीमध्ये वाढलेल्या कर्जाचा बोजा कमी होत नसल्याच्या कारणामुळे शेतकरी आत्महत्या करतात या आत्महत्या थांबवण्यात प्रशासनास मात्र अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. यावर्षी आतापर्यंत २४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये १९७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.यामध्ये बहुतांश शेतकºयांच्या आत्महत्येचं कारण हे नापिकी, बँकेचे कर्ज, दुष्काळ हे आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवण्यात आल्या आहेत. मात्र तरी देखील जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यामध्ये प्रशासन अयशस्वी ठरत आहे.आत्महत्या रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम शासनस्तरावर राबवण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जातआहे.

टॅग्स :Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्या