शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

बीड जिल्ह्यातील १३ पोलिस अधिकारी बदलून गेले; १५ नवे मिळाले  

By सोमनाथ खताळ | Updated: February 24, 2024 22:25 IST

त्यांच्या जागी  नवे १५ अधिकारी मिळाले आहेत. 

सोमनाथ खताळ, बीड : जिल्ह्यातील रहिवासी असलेले व जिल्ह्यात तीन वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील नऊ पोलिस उपनिरीक्षक, दोन पोलिस निरीक्षक, दोन सहायक पोलिस निरीक्षक असे १३ अधिकारी  बदलून गेले आहेत, तर त्यांच्या जागी  नवे १५ अधिकारी मिळाले आहेत. 

पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांची जालना येथे तर हेमंत कदम धाराशिवला बदलून गेले आहेत.  आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाेलिस अधिकाऱ्यांच्या ३१ जानेवारीपर्यंत बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात निवडणूक आयोगाने ठरवून दिल्यानुसार ज्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाला आहे आणि जे जिल्ह्यातील रहिवासी आहेत, अशांचा समावेश होता.  परंतु, या बदल्यांवर आक्षेप घेतला. त्यानंतर नव्याने यादी मागविली होती. यासंदर्भात पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी विशेष पोलिस महानिरीक्षकांना अहवाल दिला होता. 

दोन पीआय, दोन एपीआय बदलले

बीडमधील पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांची जालना येथे तर हेमंत कदम यांची धाराशिवला बदली झाली आहे. त्यांच्या जागी नवीन पीआय अद्याप आले नाहीत, ते दोघेही नियंत्रण कक्षात होते. तसेच सहायक पोलिस निरीक्षक वैभव रणखांब व नारायण गित्ते यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला बदली झाली. त्यांच्या जागी त्याच जिल्ह्यातून विलास मोरे व संदीप पाटील हे बीडला आले आहेत.

हे पीएसआय बीडला आले, हे गेले

पोलिस उपनिरीक्षक राणी सानप, भास्कर शंकर कांबळे, तुकाराम रघुनाथ बोडखे, शिवशंकर बळीराम चोपणे, देविदास बाजीराव आवारे यांची धाराशिव जिल्ह्यात बदली झाली आहे. तर ज्ञानेश्वर दत्तात्रय राडकर, चेतन वसंतराव ओगले, भागवतराव विश्वजित फरतडे, उत्तम संभाजी नागरगोजे यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये बदली झाली आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधून देवीदास बाबूअप्पा खांडकुळे, योगेश गोविंद पवार, स्वाती नाना लहाणे, प्रभाकर आसाराम मुंजाळ, संजय मुरलीधर धुमाळ हे बीडला आले आहेत. तर धाराशिववरून बसवेश्वर रामचंद्र चेनशेट्टी, रमाकांत मोहनराव शिंदे, भागवत यशवंत गाडे, सुकुमार गणपत बनसोडे, अनघा अंकुश गोडगे, शिवाजी रणबाग सर्जे, रियाज करिमखान पटेल, पल्लवी संजय पवार बीडला आले आहेत.

टॅग्स :Policeपोलिस