शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

आंघोळीदरम्यान केलेल्या या चुकांचा आरोग्यावर होतो वाइट परिणाम; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 14:06 IST

ज्याप्रकारे दररोज दोन वेळा ब्रश करणं आवश्यक असतं. तसंच दोन वेळा आंघोळ करणंही गरजेचं असतं. सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी आंघोळ करणं गरजेचं असतं.

ज्याप्रकारे दररोज दोन वेळा ब्रश करणं आवश्यक असतं. तसंच दोन वेळा आंघोळ करणंही गरजेचं असतं. सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी आंघोळ करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे रात्री झोपण्या अगोदर फ्रेश होण्यासाठी तसेच दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आंघोळ करणं फायदेशीर ठरतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का? तुमच्या आंघोळ करण्याची पद्धत तुमच्या त्वचेला नुकसान तर पोहोचवत नाही. कदाचित तुम्ही कधी विचार केला नसेल की, आंघोळीदरम्यान करण्यात आलेल्या छोट्या-छोट्या चुका त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे या चुका करण्यापासून दूर राहणं फायदेशीर ठरतं.

 जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं 

थंड पाण्याच्या तुलनेत गरम पाण्यान आंघोळ करणं फायदेशीर ठरतं. खासकरून थंडीच्या दिवसांमध्ये गरम पाण्याने आंघोळ केली जाते. परंतु, या प्रक्रियेदरम्यान जर तुम्ही फार वेळ गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर तुमच्या त्वचेमध्ये असलेलं इसेंशिअल ग्रीज कमी होत. ज्यामुळे स्किन पोर्स ओपन होतात. परिणामी स्किनमध्ये रेडनेस आणि खाजेती समस्या उद्भवते. 

स्किनवर जास्त साबण लावणं 

साबणामध्ये अनेक अॅसिडीक गुणधर्म असतात आणि हे स्किनवरील धूळ आणि प्रदूषण बाहेर काढण्यासाठी मदत करते. परंतु, असं केल्याने जास्त साबण स्किनवर लावला तर तुमची त्वचा ड्राय आणि फ्लॅकी होते. त्याचबरोबर अनेक साबणांमध्ये अत्तराचाही वापर केला जातो. त्यामुळे त्याचा सुंगध तुम्हाला अट्रॅक्ट करतो. पण या साबणापासून लांब राहणं उत्तम ठरतं.

 केसांना लावलेलं कंडिशनर योग्य पद्धतीने क्लिन न करणं 

जेव्हा तुम्ही केसांना कंडिशनर लावता त्यावेळी अनेकदा ते योग्य पद्धतीने स्वच्छ होत नाही. त्यावेळी हे कंडिशनर पाठीच्या त्वचेच्या संपर्कात येतं, ज्यामुळे स्किन पोर्स बंद होतात. यामुळेच पाठीवर अॅक्ने आणि पिंपल्सची समस्या उद्भवते. 

आंघोळ केल्यानंतर मॉयश्चरायझर न वापरणं 

गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर अंग पुसण्यासाठी टॉवेलचा वापर करता. पण त्यानंतर मॉयश्चरायर लावायला मात्र विसरता. पण असं अजिबात करू नका. त्वचेवर मॉयश्चरायझर लावल्याने ओपन पोर्स बंद होण्यास मदत होते. नाहीतर त्वचा ड्राय होऊन त्यामुळे त्वचेवर खाज येते. जेव्हा आंघोळ केल्यानंतर त्वचा हलकी ओलसर असेल तेव्हा मॉयश्चरायझर लावा. त्यामुळे शरीरावर ड्राय फ्लॅक्स पडणार नाहीत. 

शॉवर स्वच्छ करा

शॉवर बंद केल्यानंतर बऱ्याचदा त्यामधून पाणी लिक होत राहतं. त्यामुळे तिथे अनेक बॅक्टेरिया जमा होतात आणि तेच किटाणु तुमच्या त्वचेवर बॅक्टेरिया आणि फंगल जमा होतात. त्यामुळे त्वचेला कोणतंही नुकसान होत नाही. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स