शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

​सुंदर दिसण्यासाठी मानेची घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 16:59 IST

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी बऱ्याच महिला ब्युटीपार्लरमध्ये जातात व आपला चेहरा सुंदर करतात. मात्र, आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी चेहऱ्याप्रमाणेच मानेची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

-Ravindra Moreआपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी बऱ्याच महिला ब्युटीपार्लरमध्ये जातात व आपला चेहरा सुंदर करतात. मात्र, आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी चेहऱ्याप्रमाणेच मानेची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. सूर्यप्रकाश, प्रदूषण अशा बऱ्याच कारणांमुळे मानेभोवती धूळ साचून टॅन तयार होतो. त्याचप्रमाणे सुरकुत्याही येतात. यामुळे मान आपले सौंदर्य खराब करते. एकंदरीत याचा परिणाम आपल्या सौंदर्यावर होतो. आजच्या सदरात आपण आपले सौंदर्य खुलविण्यासाठी मानेची काळजी कशी घ्याल याबाबत जाणून घेऊया...* मानेच्या स्वच्छतेअभावी आपल्या सौंदर्यात बाधा येत असेल तर लिंबूवर्गीय फळांचा वापर नक्की करा. कारण लिंबामध्ये व्हिटॅमिन ‘सी’हे नैसर्गिक ब्लिचिंग क्वालिटी तत्त्व आहे. त्यासाठी लिंबू मिठात बुडवून हळुवार मानेभोवती चोळावे आणि त्यानंतर १५ मिनिटांनी आंघोळ करावी. जर तुमची त्वचा नाजूक असेल तर लिंबाचा रस गुलाब पाण्यात मिक्स करून मानेला लावा.* घट्ट दुधात दोन चमचे टॅँगरिन पावडर घेऊन ते मिक्स करा व त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेभोवती लावून कोरडी झाल्यानंतर धुवा. यामुळे आपल्या मानेचे पर्यायी चेहऱ्याचे सौंदर्य खुलण्यास मदत होते. * घट्ट मिल्क क्रिम किंवा दह्यात दोन ते तीन चमचे ओट्स पावडर घ्या आणि मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करा. टोमॅटोच्या गरामध्ये मध मिक्स करा. हे मिश्रण मानेभोवती लावा आणि सुकल्यानंतर आंघोळ करा. तीन दिवसातून एकदा असे केल्यास चांगला रिझल्ट दिसून येतो. * नैसर्गिक त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी बटाटादेखील महत्त्वाची भूमिका बजावतो. बटाट्याला स्कीन लाईटर म्हणून वापरता येतो. यासाठी बटाट्याचे दोन स्लाईस घ्या आणि दहा मिनिटे ते मानेभोवती चोळा. तीन दिवसातून एकदा असे केल्यास मानेभोवतालचा त्वचा टोनमध्ये बराच फरक जाणवतो.* मान काळी पडण्याचे मुख्य कारण म्हणजे मृत पेशी साचणे होय. या मृत पेशी काढण्यासाठी काकडीचा उपयोग सर्वाेत्तम आहे. यासाठी काकडीचा गर पॅक म्हणून मानेवर लावू शकता. हा पॅक सुमारे १५ मिनिटांनी धुवून त्यावर गुलाब पाणी लावा. तसेच केवळ आॅलिव आॅईलमध्ये मिक्स करुन पॅक बनवा आणि हा पॅक मानेभोवती लावा. यामुळे मानेभोवतालची त्वचा उजळण्यास मदत होईल.* त्वचेचा टोन वाढविण्यासाठी दुधाच्या सायमध्ये देखील क्षमता आहे. यासाठी थोडी साय घेऊन ती मानेवर लावा व हळूवार मसाज करा. त्यानंतर थोड्यावेळाने कोमट पाण्याने धुवा. एक दिवस आड असे करत राहिल्यास त्वचेमध्ये बराच फरक झालेला जाणवेल. कोरफडचा गर मानेवर लावल्यासही त्याचा चांगला उपयोग होतो.