शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पायांच्या दुर्गंधीने हैराण असाल तर करा 'हा' उपाय, काही मिनिटात होईल फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 12:56 IST

उन्हाळ्याला आता सुरूवात होणार आहे. उन्हाळा म्हटला की, चिपचिपणारा घाम आणि त्यामुळे येणारी शरीराची दुर्गंधी.

उन्हाळ्याला आता सुरूवात होणार आहे. उन्हाळा म्हटला की, चिपचिपणारा घाम आणि त्यामुळे येणारी शरीराची दुर्गंधी. अनेकजण शूज वापरत असल्याने पायांचा आणि मोज्यांचाही असह्य वास येतो. अशावेळी शूज काढून कुणाजवळ बसणंही कठीण होऊन जातं. लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो म्हणून अनेकजण हैराणही होतात. मात्र ही समस्य दूर काही फार कठीण काम नाही. 

पायांची दुर्गंधी का येते?

सर्वातआधी जाणून घेऊ पायाची दुर्गंधी येण्याचं कारण. आपल्या पायाच्या त्वचेमध्ये 2500000 ग्लॅंड असतात, ज्यामुळे घाम तयार होतो. सर्वच ग्लॅंडमधून वेगवेगळ्या दुर्गंधीचा घाम निघतो. या ग्लॅंड्सना जर योग्य तापमान आणि हवा मिळाली नाही तर दुर्गंधी असलेला घाम निघतो. 

त्यासोबतच पायांमधून एक वेगळ्याप्रकारचा बॅक्टेरिया सुद्धा निघतो, या बॅक्टेरियाला टाइट शूजमुळे शिफ्ट होण्याची संधी मिळत नसेल तर हे पायांना चिकटतात. हे बॅक्टेरिया पायांना चिकटल्यावर चिकटपणा येतो आणि याने दुर्गंधी येते. 

पायांची दुर्गंधी येण्याची कॉमन कारणे

- सिंथेटिक शूज - याप्रकारचे शूज वापरल्याने पायांना घाम अधिक येतो आणि घाम सुकला नाही तर पायांची दुर्गंधी येऊ लागते. 

- फार जास्त वेळेसाठी टाइट शूज वापरणे - तासंतास जर टाइट शूज पायातच राहिले तर पायांची डेड स्कीन आणि बॅक्टेरिया पायांना चिकटतो. अशात पायांची दुर्गंधी येऊ लागते. 

- हार्मोन्स - फार कमी लोकांना हे माहीत आहे की, हार्मोन्सच्या प्रकारामुळेही पायांची दुर्गंधी येते. हार्मोन्सच्या कारणांमुळे काही लोकांना प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो आणि त्यांच्या पायांची दुर्गंधी येते.

- तणाव - अधिक तणावामुळेही दुर्गंधी असलेला घाम येतो आणि हा घाम पायांना आला तर अधिक अडचण होते. 

कशी दूर कराल दुर्गंधी?

पायांच्या दुर्गंधीची समस्या तुम्हाला दूर करायची असेल तर व्हिनेगरचा वापर करा. व्हिनेगर सहजपणे किचनमध्ये मिळतं. याने पायांची दुर्गंधी दूर करण्यास मदत मिळते. 

यासाठी तुम्हाला इतकंच करावं लागेल की, एका छोट्या बकेटीमध्ये किंवा टबमध्ये पाय भिजतील इतकं पाणी घ्या. यात ३ ते ४ थेंब चमचे व्हिनेगर टाका. पाणी कोमट असेल तरी चालेल. व्हिनेगर टाकल्यावर पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय ठेवून बसा. 

नंतर पाय स्वच्छ टॉवेलने कोरडे करा. हा उपाय आठवड्यातून कमीत कमी ३ वेळा करा. काही आठवडे हा उपाय केल्याने पायांच्या दुर्गंधीपासून तुम्हाला सुटका मिळेल. 

कसं करतं काम?

व्हिनेगरमध्ये अॅंटीमायक्रो बियल तत्व असतात. याने घाम आणि त्वचेमधील बॅक्टेरिया दूर करण्यास मदत होते. याचे काही साइड इफेक्टही नसतात. कारण हा पूर्णपणे नैसर्गिक उपाय आहे.  

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स