शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

दररोज आंघोळ करण्याचे आहेत हे दुष्परिणाम, अभ्यासातून खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 10:14 IST

असेही काही लोक आहेत ज्यांना दररोज आंघोळ करणं म्हणजे कंटाळवाणं वाटतं. तर, अनेकांना वाटतं की दररोज आंघोळ केल्याने आजारांपासून मुक्ती मिळते.

मुंबई : दररोज आंघोळ करणं हे प्रत्येकासाठीच दिवसातील एक महत्वपूर्ण काम आहे. मात्र, असेही काही लोक आहेत ज्यांना दररोज आंघोळ करणं म्हणजे कंटाळवाणं वाटतं. तर, अनेकांना वाटतं की दररोज आंघोळ केल्याने आजारांपासून मुक्ती मिळते. फ्रेश आणि स्वच्छ वाटतं. घामाने चिकट झालेलं शरिर स्वच्छ होतं. पण एका अभ्यासात एक अनोखा खुलासा करण्यात आलाय. 

एका अभ्यासातून दररोज आंघोळ करणे म्हणजे विविध आजारांना निमंत्रण देणे, असा धक्कादायक निष्कर्ष समोर आेह. त्वचेवरील तेलकट थर दररोज आंघोळ केल्याने नाहीसा होतो आणि त्यामुळे त्वचेचे आजार बळावतात, असेही त्यात सांगण्यात आले आहे. 

दररोज आंघोळ करणं वाईट

तुम्हाला माहिती असेलच की आपल्या शरिरावर ऑईलचा एक थर असतो. तसेच अनेकदा तुम्हाला अनुभव आला असेल की, २ ते ३ दिवस हेअर वॉश केलं नाही तर केसांवर तेल जमा होतं. मात्र, एका अभ्यासानुसार समोर आले आहे की, दररोज आंघोळ केल्याने त्वचेवरील तेलकट थर नाहीसा होतो आणि त्यामुळे त्वचेचे आजार उद्भवतात.

त्वचेवर परिणाम

ज्यावेळी तुम्ही दररोज आंघोळ करता त्यावेळी तुम्ही केमिकलयुक्त साबनाचा वापर करता आणि त्यामुळे तुमच्या स्कीनवरील पीएच लेवल कमी होत जातो. यामुळे तुमची त्वचा फाटते आणि जास्त कोरडी होते. 

स्कीनची आधीच समस्या असेल तर...

जर तुम्हाला सुरुवातीपासूनच त्वचेचा आजारा जाणवत असेल किंवा जर तुम्हाला स्कीनची एलर्जी जाणवत असेल तर दररोज आंघोळ केल्याने त्वचा आणखीन खराब होते. 

चांगले बॅक्टेरिया होतात नष्ट

तुम्हाला ऐकून थोड विचित्र वाटेल मात्र हे खरं आहे. त्वचेत असलेले चांगले बॅक्टेरिया वाईट बॅक्टेरियांसोबत लढण्यासाठी स्वत: अँटीबॉडी तयार करतात. मात्र, दररोज आंघोळ केल्याने महत्वपूर्ण बॅक्टेरिया नष्ट होतात. 

त्वचेला जास्त घासू नका

आंघोळ करत असताना त्वचेला जास्त घासल्याने शरिरासाठी अपायकारक होऊ शकते. जास्त घासल्यामुळे तुमची स्कीन लवकर खराब होते. तसेच अंगावरील केस निघून जातात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्स