शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

दररोज आंघोळ करण्याचे आहेत हे दुष्परिणाम, अभ्यासातून खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 10:14 IST

असेही काही लोक आहेत ज्यांना दररोज आंघोळ करणं म्हणजे कंटाळवाणं वाटतं. तर, अनेकांना वाटतं की दररोज आंघोळ केल्याने आजारांपासून मुक्ती मिळते.

मुंबई : दररोज आंघोळ करणं हे प्रत्येकासाठीच दिवसातील एक महत्वपूर्ण काम आहे. मात्र, असेही काही लोक आहेत ज्यांना दररोज आंघोळ करणं म्हणजे कंटाळवाणं वाटतं. तर, अनेकांना वाटतं की दररोज आंघोळ केल्याने आजारांपासून मुक्ती मिळते. फ्रेश आणि स्वच्छ वाटतं. घामाने चिकट झालेलं शरिर स्वच्छ होतं. पण एका अभ्यासात एक अनोखा खुलासा करण्यात आलाय. 

एका अभ्यासातून दररोज आंघोळ करणे म्हणजे विविध आजारांना निमंत्रण देणे, असा धक्कादायक निष्कर्ष समोर आेह. त्वचेवरील तेलकट थर दररोज आंघोळ केल्याने नाहीसा होतो आणि त्यामुळे त्वचेचे आजार बळावतात, असेही त्यात सांगण्यात आले आहे. 

दररोज आंघोळ करणं वाईट

तुम्हाला माहिती असेलच की आपल्या शरिरावर ऑईलचा एक थर असतो. तसेच अनेकदा तुम्हाला अनुभव आला असेल की, २ ते ३ दिवस हेअर वॉश केलं नाही तर केसांवर तेल जमा होतं. मात्र, एका अभ्यासानुसार समोर आले आहे की, दररोज आंघोळ केल्याने त्वचेवरील तेलकट थर नाहीसा होतो आणि त्यामुळे त्वचेचे आजार उद्भवतात.

त्वचेवर परिणाम

ज्यावेळी तुम्ही दररोज आंघोळ करता त्यावेळी तुम्ही केमिकलयुक्त साबनाचा वापर करता आणि त्यामुळे तुमच्या स्कीनवरील पीएच लेवल कमी होत जातो. यामुळे तुमची त्वचा फाटते आणि जास्त कोरडी होते. 

स्कीनची आधीच समस्या असेल तर...

जर तुम्हाला सुरुवातीपासूनच त्वचेचा आजारा जाणवत असेल किंवा जर तुम्हाला स्कीनची एलर्जी जाणवत असेल तर दररोज आंघोळ केल्याने त्वचा आणखीन खराब होते. 

चांगले बॅक्टेरिया होतात नष्ट

तुम्हाला ऐकून थोड विचित्र वाटेल मात्र हे खरं आहे. त्वचेत असलेले चांगले बॅक्टेरिया वाईट बॅक्टेरियांसोबत लढण्यासाठी स्वत: अँटीबॉडी तयार करतात. मात्र, दररोज आंघोळ केल्याने महत्वपूर्ण बॅक्टेरिया नष्ट होतात. 

त्वचेला जास्त घासू नका

आंघोळ करत असताना त्वचेला जास्त घासल्याने शरिरासाठी अपायकारक होऊ शकते. जास्त घासल्यामुळे तुमची स्कीन लवकर खराब होते. तसेच अंगावरील केस निघून जातात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्स