शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

पिंपल्स ठरतायत डोकेदुखी?; 'हा' फेसपॅक ठरेल रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 12:49 IST

बदलणाऱ्या वातावरणात सर्वात जास्त समस्या उद्भवते ती म्हणजे, चेहऱ्यावरील पिंपल्सची. दरम्यान काही लोकांची त्वचा सेन्सेटिव्ह असते.

(Image Credit : Medical News Today)

बदलणाऱ्या वातावरणात सर्वात जास्त समस्या उद्भवते ती म्हणजे, चेहऱ्यावरील पिंपल्सची. दरम्यान काही लोकांची त्वचा सेन्सेटिव्ह असते. ज्यामुळे ऊन आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. अनेकदा यामुले जळजळ होते आणि लाल चट्टेही येतात. अशातच आज आम्ही तुम्हाला एक होममेड पॅकबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे पिंपल्स दूर करण्यासाठी मदत मिळेल. एवढचं नाहीतर पिंपल्समुळे आलेले डागही दूर होतील. 

जाणून घेऊया फेसपॅक तयार करण्याची पद्धत... 

साहित्य : 

दालचिनी पावडर - एक चमचा मध- एक चमचा 

तयार करण्याची पद्धत : 

- दोन्ही गोष्टी एकत्र करून चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 30 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून तसचं ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्सची समस्या दूर होते. त्याचबरोबर चेहऱ्यावर ग्लो वाढतो. 

याव्यतिरिक्त दिवसभरात एकदा बर्फाचा तुकडा घेऊन चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी मसाज करा. जर तुम्हाला त्वचेवर रेडनेस जाणवत असेल तर पक्त 5 ते 10 मिनिटांसाठी मसाज करा. त्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होइल. 

का फायदेशीर ठरतो हा फेसपॅक? 

अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि इन्फ्लेमेंट्री गुणधर्म असलेली दालचिनी आणि मध पिंपल्स दूर करण्याचं काम करतात. हे त्वचेच्या आतमधील बॅक्टेरिया दूर करतातं. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स