शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

मिठाच्या पाण्यात रोज पाय ठेवून बसल्याने काय होतं? फायदे इतके ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 14:44 IST

Himalayan salt water : हलक्या गुलाबी रंगाच्या या मिठामध्ये अनेक पौषक तत्व असतात. अशात या मिठाच्या पाण्यात पाय ठेवल्याने काय फायदे होतात, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Himalayan salt water : सैंधव मिठाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. उपवास किंवा उत्सवांदरम्यान या मिठाचा अधिक वापर केला जातो. कारण हे मीठ पांढऱ्या मिठाच्या तुलनेत अधिक पवित्र मानलं जातं. आजकाल सैंधव मीठ हे आपल्या गुणांमुळे नेहमीच चर्चेत असतं. महत्वाची बाब म्हणजे अनेक गंभीर आजारांवर हे मीठ रामबाण उपाय ठरतं. सैंधव मिठाला हिमालयन सॉल्ट असंही म्हटलं जातं. हलक्या गुलाबी रंगाच्या या मिठामध्ये अनेक पौषक तत्व असतात. अशात या मिठाच्या पाण्यात पाय ठेवल्याने काय फायदे होतात, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

हिमालयन सॉल्ट कुठून येतं?

भारतात हिमालयन सॉल्ट सामान्यपणे पाकिस्तानातून येतं. भारतात फार पूर्वीपासून याचा वापर केला जातो. हे मीठ पाकिस्तानातील खेवडा नावाच्या खाणीतून येतं. यात पोटॅशिअम ते मॅग्नेशिअम अशा अनेक खनिजांचा भांडार असतो. याच कारणाने या मिठाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या मिठाच्या मदतीने अनेक गंभीर आजार, वेदना आणि तणाव दूर करण्यास मदत मिळते. जर तुम्हालाही या मिठापासून फायदा मिळवायचा असेल तर या मिठाच्या पाण्यात काही वेळ पाय ठेवून बसा. 

ब्लड प्रेशर होईल कंट्रोल

हिमालयन सॉल्टमधील मिनरल्स मांसपेशींमधील आखडलेपणा दूर करतात आणि ब्लड सर्कुलेशन योग्यपणे करतात. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं. आहारात याचा समावेश केल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होतं, ज्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो.

तणाव दूर होतो

जर तुम्हाला तणावाची समस्या असेल आणि तो संतुलित ठेवायचा असेल तर सैंधव मिठाचं तुम्ही सेवन करू शकता. यात असलेल्या मेलाटोनिन आणि सेराटोनिनने हार्मोन्स कंट्रोल होतात. यामुळे तुमचा तणाव कमी होण्यास मदत मिळते.

त्वचा चांगली राहते

जर तुम्हाला त्वचेचं आरोग्य आणखी चांगलं ठेवायचं असेल तर या मिठाच्या पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय ठेवून बसा. यासाठी अर्धा बकेट पाणी आधी गरम करा आणि त्यात एक चमचा सैंधव मीठ टाका. यात पाय ठेवून बसा. याने पायांची डेड स्कीन आणि पायांच्या भेगा, ड्राय स्कीन दूर होईल. पाय मुलायम आणि चमकदार होतील.

वेदना होईल दूर

जर तुम्हाला पायांच्या जॉईंट्समध्ये वेदना होत असेल, गुडघे दुखत असतील तर सैंधव मिठाच्या पाण्यात पाय ठेवून काही वेळ बसा. याने तुम्हाला या समस्या दूर करण्यास मदत मिळेल. 

हाडे होतील मजबूत

सैंधव मिठामुळे हाडे मजबूत होण्यासही मदत मिळते. यात मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम असतं ज्यामुळे हाडे मजबूत होतात. अशात या मिठाच्या पाण्यात काही वेळ पाय ठेवून बसल्याने तुम्हाला हाडांचं दुखणं दूर करण्यास मदत मिळेल. तसेच पायांवरील सूजही कमी होईल.

झोप न येण्याची समस्या होईल दूर

आजकाल अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी झोप न येण्याची समस्या होते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता. या मिठाच्या पाण्यात अर्धा तास पाय ठेवून बसल्यावर तुमच्या झोपेच्या क्वालिटीमध्ये सुधारणा होईल.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स