शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

Beauty : ​चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 14:45 IST

चेहऱ्यावरील चमक कायम राहण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असायला हवे.

ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चमक नसेल त्याचे मानसिक अणि शारीरिक आरोग्य सुदृढ नसते असे म्हटले जाते. कारण काहीही व्याधी असल्यास त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसत असतो. यासाठी चेहऱ्यावरील चमक कायम राहण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असायला हवे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीरावर सतत घाम येतो. त्या घामाद्वारे त्वचेवर तेल साचते आणि त्यामुळे संक्रमण होते. शिवाय बाहेरील उघडल्यावरचे खाणे, धुम्रपान, मद्यपान आणि वातावरणाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो आणि त्वचेचे आरोग्य खराब होते. त्यामुळे या दिवसात पिंपल्स, ब्लॅकहेड्स, व्हाइटहेट्सचा त्रास अधिक होतो. काय उपाय कराल?शरीरातील कोलाजेनच्या कमतरतेमुळेदेखील तुमची त्वचा रुक्ष होऊन सुरकुत्या येऊ शकतात. शरीरात कोलाजेनचं प्रमाण कमी असल्यास व्हिटॅमिन 'सी' मिळवण्या करता तुम्ही आहारात संत्री, द्राक्षे, पपई, केळे याचा जास्त वापर करा. तसंच व्हिटॅमिन इ आणि व्हिटॅमिन ए असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. याचबरोबर चेहऱ्यावरील तेलगटपणादेखील कमी करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी गरम पाण्यात रेश्माचं कापड भिजवून ते फिरवावं. रेश्माच्या कापडामुळे चेहऱ्यावर जमा झालेलं तेल शोषलं जातं. यामुळे त्वचा आणखी उजळ आणि तेजस्वी दिसण्यास सुरुवात होते.