शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

डिहायड्रेशनची 7 लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 20:36 IST

आपल्याला कसं कळणार की, पाण्याची पातळी कमी झाली आहे? त्यासाठी पुढील लक्षणांवर नीट नजर ठेवा.

पाणी म्हणजे जीवन. पाण्याला दुसरा पर्याय नाही. पाणी केवळ आपली तहान नाही तर संपूर्ण आरोग्यसंस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ द्यायची नसते. त्याला डिहायड्रेशन म्हणतात.पण आपल्याला कसं कळणार की, पाण्याची पातळी कमी झाली आहे? त्यासाठी पुढील लक्षणांवर नीट नजर ठेवा.1. मुड खराब असणेडिहायड्रेशन झाल्यावर चीडचीडपणा आणि रागराग होतो. सतत मुड बदलत राहतो.2. श्वास दुर्गंधीडिहायड्रेशनमध्ये तोंडातील लाळेची निर्मिती घटून बॅक्टेरिआ वाढतात. त्यामुळे मुखातून श्वासगणिक दुर्गंधी बाहेर पडते.3. स्नायू ताणनेउष्णतेमुळे स्नायू ताणले जाऊ शकतात. पाण्याची पातळी कमी झाल्यावर तर ‘मसल क्रॅम्पिंग’चा त्रास वाढतो.4. अधिक गोड खावेसे वाटणेतुम्हाला अचानक गोडधोड खाण्याची अतीव इच्छा निर्माण झाली तर डिहायड्रेशनची शक्यता नाकारता येत नाही. अपुऱ्या पाण्याच्या पातळीमुळे ग्लायकोजिन निर्मितीमध्ये बाधा निर्माण होऊ गोड खाण्याची इच्छा उत्पन्न होते.5. व्यायामात अडचणी येणेदररोज करणारा व्यायामही जर पूर्ण करण्यात अडचणी येत असतील तर याचे कारण डिहायड्रेशन असू शकते. पाण्याची पातळी कमी झाल्यावर ब्लड प्रेशर वाढून हृदयाचा वेग वाढतो. त्यामुळे व्यायाम करण्याची क्षमता कमी होते.6. अश्रु न येणेतुम्ही रडत असाल आणि डोळ्यातून पुरेसे पाणी टिपकत नसेल तर शरीराला पाण्याची नितांत गरज आहे असे समजून जावे.7. धुसर दिसणेजेव्हा शरीरात पाण्याची पातळी घटते तेव्हा डोळे कोरडे पडून दृष्टी धुसर होते. आपल्याला ब्लर दिसू लागते.