शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

रक्तातील टॉक्सिनमुळे होतात त्वचा रोग, या पदार्थांनी रक्त करा शुद्ध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 10:14 IST

रक्ताची आपल्या शरीरात महत्त्वपूर्ण भूमिका असते. रक्त शरीरातील अंगांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम करतं आणि शरीराचं तापमान कंट्रोल करतं.

रक्ताची आपल्या शरीरात महत्त्वपूर्ण भूमिका असते. रक्त शरीरातील अंगांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम करतं आणि शरीराचं तापमान कंट्रोल करतं. चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे आपल्या रक्तात काही असे तत्व पोहोचतात ज्याने शरीराला नुकसान होतं. शरीर फिट ठेवण्यासाठी आणि आजारांना दूर ठेवण्यासाठी शरीरातील टॉक्सीन बाहेर निघणं गरजेचं आहे. आपल्या शरीरात हवा, पाणी आणि पदार्थांमधील प्रदुषणामुळे टॉक्सीन जमा होतं, हे विषाप्रमाणे असतं. रक्त शुद्ध नसलं तर फुऱ्या, पिंपल्स आणि त्वचा रोग होतात. त्यामुळे टॉक्सीन बाहेर काढण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर ठरतात हे आपण पाहुया....

टॉक्सिनमुळे 'या' रोगांचा होतो धोका

सामान्यपणे तुमचं लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर करुन योग्य स्थितीत रहायला हवं. पण शरीरात खूप जास्त प्रमाणात टॉक्सिन जमा होतं तेव्हा लिव्हरवर अधिक प्रेशर येतं. त्यामुळे त्वचा अतिरीक्त विषारी पदार्थ दूर करण्याच्या प्रयत्न करु लागतात. याकारणाने त्वचासंबंधी ५ आजार होऊ शकतात. 

- चेहरा आणि शरीरावर पिंपल्सची समस्या

- त्वचेवर लाल चट्टे येणे

- नसांमध्ये निळेपणा दिसणे आणि त्वचा निळी पडणे

- त्वचेवर खाज येण्यासोबत गोल-पांढरे चट्टे येणे

- त्वचा आणि नखांजवळ मास निघणे

हे पदार्थ रक्त शुद्ध करतात

जर तुम्हाला शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर काढायचं असेल तर, आहारात काही बदल करणे फायद्याचे ठरेल. रक्तामध्ये असलेली घाण स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेला डिटॉक्सिफिकेशन असे म्हटले जाते. 

जेवणाआधी सलाद

जेवण सुरु करण्याआधी अधिक प्रमाणात ग्रीन सलाद किंवा रंगीबेरंगी भाज्यांचा मिक्स सलाद खावा. सलादमध्ये अॅंटीऑक्सिडेंट्स आणि एंजाइम्स भरपूर असतात, जे आपल्या पचनक्रियेला योग्य ठेवतात. सोबतच तुम्हाला गरज असलेले व्हिटॅमिन्स, मिनरल, क्लोरफिल आणि इतरही फिटोकेमिकल्स देतात. त्यामुळे जेवण करण्याआधी कमीत कमी एक वाटी ग्रीन सलाद नक्की खावा. 

सर्वात महत्त्वाचं पाणी

जर शरीरातील घाण किंवा विषारी पदार्थ तुम्हाला बाहेर काढायचे अशल तर यावरील सर्वात चांगला उपाय म्हणजे पाणी आहे. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित नसाल तर तुम्ही कितीही हेल्दी आहार घेतला तरी तुम्हाला काही फायदा होणार नाही. तुमच्या शरीरातील घाण साफ होणार नाही. त्यामुळे शरीर डिटॉक्स करण्यासाठी दिवसातून कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. 

लिंबू आणि संत्री

अॅंटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेली संत्री आणि लिंबू लिव्हरचं कार्य योग्य प्रकारे होण्यास मदत करतं. काही दिवस चांगल्या आहारासोबतच लिंबू पाणी प्यायल्याने डिटॉक्स प्रणाली चांगली होते. लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी आणि लिमोनोइ़ड्स असतात जे डिटॉक्सीफाय एंजाइम सक्रीय करण्यासाठी मदत करतात. 

फळांचं सेवन गरजेचं

भरपूर प्रमाणात फळं खाल्याने फायदा होतो. फळांमध्ये असलेल्या मिनरल्स आणि अॅंटीऑक्सिटेंड्स तुमचं रक्त शुद्ध करण्यास मदत करतं. तसेच तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी कोलन आणि फिम्फेटिक सिस्टम योग्य प्रकारे काम करण्यास मदत करतं. 

शेंगदाणे आणि कडधान्याचं सेवन

शरीरातील शुगर लेव्हल स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला हेल्दी स्नॅक्स खाणे गरजेचे आहे. शुगरमध्ये होणारा चढ-उतार शारीरिक ऊर्जा कमी करतं. शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यासाठी आणि ऊर्जा वाढण्यासाठी तुम्हाला शेंगदाणे, कडधान्य खाणे फार गरजेचे आहे. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स