शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

‘मोदीकेअर’साठी विदेशी विमा कंपन्या नकोत! स्वदेशी जागरण मंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:50 IST

अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या आरोग्य संरक्षण योजनेत विदेशी विमा कंपन्यांना सहभागी करून घेऊ नका, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत ‘स्वदेशी जागरण मंच’ने सरकारला दिला आहे.

नवी दिल्ली : अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या आरोग्य संरक्षण योजनेत विदेशी विमा कंपन्यांना सहभागी करून घेऊ नका, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत ‘स्वदेशी जागरण मंच’ने सरकारला दिला आहे.संस्थेचे सह-समन्वयक अश्वनी महाजन यांनी सांगितले की, ५० कोटी लोकांना आजारांवरील उपचारासाठी ५ लाखांच्या संरक्षणाची योजना सरकार सुरू करणार, ही चांगली बाब आहे. मात्र योजनेची अंमलबजावणी करताना विदेशी विमा कंपन्यांना सहभागी करून घेण्यात येऊ नये. ही संपत्ती भारतातच राहायला हवी.केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल अर्थसंकल्पात जगातील सर्वांत मोठी सरकारी निधीवरील आरोग्य योजना जाहीर केली होती. देशातील १० कोटी गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांचे संरक्षण मिळणार आहे.एसजेएमने अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि गरिबांचे कल्याण यावर अर्थसंकल्प केंद्रित झालेला होता, ही बाब स्वागतार्ह आहे, असे नमूद करून संघटनेने म्हटले आहे की, शेतकºयांना किफायतशीर भाव मिळायला हवा, अशी मागणी आम्ही फार पूर्वीपासून करीत आहोत. उत्पादन खर्च अधिक ५० टक्के इतका भाव शेतमालास मिळायला हवा, अशी आमची भूमिका आहे.महाजन म्हणाले की, शेतकºयांना योग्य भाव देण्याची आमची मागणी सरकारने स्वीकारली ही स्वागतार्ह बाब आहे.अर्थसंकल्पात सूक्ष्म, छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना प्रोत्साहन देणाºया अनेक बाबी आहेत, त्याचेही आम्ही स्वागत करतो.

टॅग्स :Healthcare Budget 2018आरोग्य बजेट २०१८Budget 2018अर्थसंकल्प २०१८Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत