शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पायाभूत क्रीडा सुविधांबाबत सध्याची पिढी ‘सुदैवी’ - गोपीचंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 04:23 IST

‘सध्याच्या खेळाडूंना पायाभूत क्रीडा सुविधांबाबत फारशी चणचण सहन करावी लागत नाही. आमच्यावेळी लहान- लहान सोईंसाठी अक्षरश: भटकंती करावी लागायची,’ असे मत राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली - ‘सध्याच्या खेळाडूंना पायाभूत क्रीडा सुविधांबाबत फारशी चणचण सहन करावी लागत नाही. आमच्यावेळी लहान- लहान सोईंसाठी अक्षरश: भटकंती करावी लागायची,’ असे मत राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे.आंध्र शासनाकडून येथे आयोजित कार्यशाळेत बोलताना गोपीचंद म्हणाले, ‘मी माझ्या करिअरमध्ये खेळाच्या पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करीत राहिलो. आजच्या पिढीला हा त्रास सहन करावा लागला नाही याचा आनंद आहे. खेळांमध्ये आजच्या घडीला फार उज्ज्वल भविष्य आहे. आजच्या मुलांमध्ये प्रतिभा आणि जाणीव आहे. त्यांना केवळ शिस्तीचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. यासाठी खेळ हे सर्वांत प्रभावी माध्यम आहे. उत्कृष्ट पायाभूत सुविधा उपलब्ध असतील तर खेळाडूंची भरभराट होणारच. देशात विश्व दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतील तर देशाचा सन्मान सर्वत्र वाढतच राहणार, यात शंका नाही.’यावेळी आंध्र शासनाने राज्याची राजधानी अमरावती शहरात आॅलिम्पिकचे आयोजन करण्यासारख्या अत्याधुनिक क्रीडा सुविधा उभारण्याची घोषणा केली. ही स्पोर्टस्सिटी २०३१ पर्यंत पूर्ण होईल.आम्हाला केवळ चॅम्पियन बनविण्याची नव्हे तर सर्व वयोगटातील लोकांना खेळ खेळता येईल, अशी क्रीडा संस्कृती रुजविण्याची गरज आहे. खेळाच्या माध्यमातून आयुष्यमान उंचावणे शक्य होत असल्याने निराशा झटकून सुजाण नागरिक घडविता येईल, अशी मला आशा आहे.- पुलेला गोपीचंद 

टॅग्स :BadmintonBadmintonnewsबातम्या