शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर विम्याचा क्लेम करता येणार नाही का? जाणून घ्या, काय आहे नियम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 13:41 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, भारत सरकारच्या 1989 च्या केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्गत सर्व वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

नवी दिल्ली : थंडीचा सीजन आणि वाढत्या प्रदूषणामुळे सध्या वाहनांच्या पीयूसी प्रमाणपत्राची चर्चा जोरात सुरू आहे. याबाबत वाहतूक पोलीसही सक्रिय असून ज्या वाहनांची प्रदूषण तपासणी करण्यात आली नाही, त्यावर चलन किंवा जप्तीची कारवाईही केली जात आहे. दरम्यान, प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यास वाहनाचा विम्याचा दावा मिळू शकत नाही, अशी आणखी एक चर्चा आहे. या प्रकरणात कितपत तथ्य आहे आणि नियम काय आहे, त्याबद्दल जाणून घेऊया...

याआधी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, भारत सरकारच्या 1989 च्या केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्गत सर्व वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक आहे. यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने (इरडा) विमा कंपन्यांना वैध पीयूसी प्रमाणपत्राशिवाय वाहनांचा विमा काढू नये असे सांगितले आहे. इरडाच्या अधिसूचनेनुसार, वाहन मालकांना विम्याचे नूतनीकरण करतानाही वैध पीयूसी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, विमा कंपन्या वैध पीयूसी प्रमाणपत्र असल्याशिवाय वाहनाचा विमा काढू शकत नाहीत.

क्लेमसंदर्भात काय आहे नियम?दरम्यान, क्लेमबाबतचे नियम वेगळे आहेत. विमा पॉलिसी मिळविण्यासाठी वैध पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक आहे. परंतु क्लेमसाठी ते आवश्यक नाही. प्रतिष्ठित विमा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, क्लेमदरम्यान तुमच्या वाहनाकडे पीयूसी प्रमाणपत्र नसेल, तर तुमचा क्लेम नाकारला जाणार नाही. नोव्हेंबरमध्ये विमा क्लेमची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नव्याने सादर केलेल्या KYC नियमांचा पीयूसी प्रमाणपत्राशी काहीही संबंध नाही.

चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलीइरडाने 26 ऑगस्ट 2020 रोजी अधिसूचना जारी केली होती. जी काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली होती. त्यानंतर इरडाने स्पष्ट केले की, जर तुमच्याकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र नसेल, तर याचा अर्थ असा नाही की मोटार विमा पॉलिसी अंतर्गत क्लेम नाकारण्याचे एक वैध कारण आहे. याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे पीयूसी प्रमाणपत्र नसेल आणि तुमच्या कारला अपघात झाला असेल, तर विमा कंपनी कोणत्याही किंमतीवर तुमचा क्लेम निकाली काढण्यास बांधील आहे.

टॅग्स :Automobileवाहनbusinessव्यवसाय