शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पार्किंगमधून कार, बाईक चोरीला गेली तर काय? सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 13:27 IST

गाडी पार्किंगमध्ये लावल्यानंतर चोरीला गेल्याच्या अनेक घटना ऐकीवात असतात. चोरट्यांसाठी पार्किंग हेच चोरीचे मुख्य ठिकाण असते. देशात आधीपासूच यासंबंधीचे कायदे आहेत जे तुम्हाला नुकसानीपासून वाचवितात. 

आजकाल गाड्याच एवढ्या झाल्यात की पार्किंगचा मोठा मुद्दा समोर येत असतो. अशातच एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर गाडी खूप वेळ पार्क करावी लागते. अशावेळी तुमची कार चोरीला गेली तर, किंवा आतील वस्तू चोरीला गेल्या तर किती मोठी पंचाईत. 

गाडी पार्किंगमध्ये लावल्यानंतर चोरीला गेल्याच्या अनेक घटना ऐकीवात असतात. चोरट्यांसाठी पार्किंग हेच चोरीचे मुख्य ठिकाण असते. अशावेळी तुम्ही काय कराल? देशात आधीपासूच यासंबंधीचे कायदे आहेत जे तुम्हाला नुकसानीपासून वाचवितात. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, एखादा ग्राहक हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेला आणि त्याच्या कारच्या चाव्या त्याच्या व्यवस्थापनाकडे दिल्यास, कारच्या सुरक्षेची जबाबदारी ही हॉटेलचीच राहिल. अशा परिस्थितीत कार चोरीला गेल्यास किंवा त्यात काही नुकसान झाल्यास हॉटेलकडून नुकसान भरपाई दिली जाईल. मात्र, चोरीच्या वेळी वाहनाची चावी व्यवस्थापनाकडेच असावी, ही त्यातीच अट आहे. 

जर हॉटेलने पार्किंगची व्यवस्था केली असेल आणि त्याच पार्किंगमध्ये कारचे काही नुकसान किंवा चोरी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी हॉटेलची असेल. हॉटेलच्या फ्री पार्किंग एरियामध्ये तुमचे वाहन उभे केले असले तरीही नुकसान भरपाई ह़ॉटेलनेच देणे बंधनकारक आहे. कार पार्किंग मोफत दिल्याचे कारण देत हॉटेलने पैसे देण्यास नकार देता येणार नाही. कारण नियमानुसार हॉटेल्स ग्राहकांकडून खोली, भोजन, प्रवेश शुल्क अशा अनेक प्रकारे पैसे घेतात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी