शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

Kia ची कार घेण्याच्या विचारात आहात? कंपनी ५० हजारांपर्यंत कारची किंमत वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 19:48 IST

Kia Cars in India: जानेवारीमध्ये मारुतीपासून टाटा आणि मर्सिडीजपर्यंत कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. या यादीत आता किआ इंडियाचे नावही सामील झाले आहे.

Kia Cars in India: किआ मोटर्सने 2019 मध्ये तिच्या Seltos SUV सह भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. कंपनीने एकामागून एक 5 कार्स भारतात लाँच केली आहेत. किआ इंडियाच्या पोर्टफोलिओमध्ये सॉनेट, सेल्टोस, कॅरेन्स, कार्निव्हल आणि EV6 सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. जानेवारीमध्ये मारुतीपासून टाटा आणि मर्सिडीजपर्यंत कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. यात आता किआ इंडियाचे नावही सामील झाले आहे. Kia आपल्या कारच्या किमती 50 हजार रुपयांनी वाढवणार आहे. याचे कारण पुढील वर्षापासून बीएस 6 फेज 2 नॉर्म लागू होणार आहेत.

नोव्हेंबरमध्ये कॅरेन्स महागलीदिवाळीनंतर, Kia ने आपल्या 7 सीटर MPV कार Kia Carens ची किंमत वाढवली होती. त्यावेळी या एमपीव्हीची किंमत 50 हजार रुपयांनी वाढवण्यात आली. किंमत वाढल्यानंतर, त्याच्या बेस व्हेरियंटची किंमत 9.99 लाख रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 17.99 लाख रुपये झाली होती. आता जानेवारीपासून ही कार 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या कॅटेगरीमधून बाहेर जाऊ शकते.

गेल्या काही वर्षांतील संशोधनातून असे समोर आले आहे की, कोणत्याही वाहनाला जेव्हा लाँचपूर्वी टेस्ट केले जाते तेव्हा त्याचं एमिशनचा स्तर वेगळा असतो. परंतु जेव्हा वाहन वापरले जाते तेव्हा ते अधिक उत्सर्जन करू लागते. अशा परिस्थितीत ते पर्यावरणाला जास्त प्रमाणात हानी पोहोचवू लागते. याला आळा घालण्यासाठी भारत सरकार रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) मानक लागू करणार आहे. या अंतर्गत कार कंपन्यांना नवीन कारमध्ये सेल्फ डायग्नोस्टिक उपकरण बसवावी लागतील. या यंत्राद्वारे वाहनाचे उत्सर्जन सातत्याने ट्रॅक केले जाईल. हा नियम अनेक देशांमध्ये आधीच लागू करण्यात आला आहे. भारतात, ते 1 एप्रिल 2023 पासून लागू केले जातील.

टॅग्स :carकार