शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

इलेक्ट्रिक वाहनांची नुसतीच पोकळ ‘हवा’; रिपोर्टमधून इको फ्रेंडली नसल्याचं उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 05:36 IST

लिथियम हा जगातील सर्वांत हलका धातू आहे. हे इलेक्ट्रॉन अगदी सहज सोडतात. यामुळे हे ईव्ही बॅटरीमध्ये वापरले जाते

इलेक्ट्रिक गाड्या आपल्याला वाटतात तितक्या पर्यावरणपूरक, इको फ्रेंडली नसल्याचे समोर आले आहे. एका अहवालानुसार, एक इलेक्ट्रिक कारसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल जमिनीतून काढताना ४,२७५ किलो ॲसिड कचरा आणि किरणोत्सर्गी अवशेष तयार होतात. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने खरेच फायद्याची आहेत का हे जाणून घेऊ...

इलेक्ट्रिक वाहनांमुळे काय होते नुकसान? ईव्हीमध्ये १३,५०० लिटर पाणी लागते, तर पेट्रोलमध्ये जवळपास ४ हजार लिटर पाणी असते. जर ईव्हीला कोळशावर चालणाऱ्या विजेवर चार्ज करून १.५ लाख किमी चालवल्यास पेट्रोल कारपेक्षा केवळ २० टक्के कमी कार्बन निर्माण होईल. भारतात ७० टक्के वीज कोळशापासून निर्माण होते. त्याचवेळी ऑस्ट्रेलियामध्ये केलेल्या संशोधनानुसार ३३०० टन लिथियम कचऱ्यापैकी केवळ २ टक्के पुनर्वापर केला जातो, तर ९८ टक्के प्रदूषण पसरवते. 

जमिनीला कसा बसतो फटका? लिथियम हा जगातील सर्वांत हलका धातू आहे. हे इलेक्ट्रॉन अगदी सहज सोडतात. यामुळे हे ईव्ही बॅटरीमध्ये वापरले जाते. लिथियमचा पर्यावरणपूरक म्हणून गौरव केला जातो; परंतु ते जमिनीतून काढून टाकणे पर्यावरणासाठी ३ पट जास्त विषारी आहे. 

सर्व गाड्या ईव्ही झाल्या तर प्रदूषण कमी होईल? संशोधकांच्या मते, जगात सुमारे २०० कोटी वाहने आहेत. यातील केवळ १ कोटी वाहने इलेक्ट्रिक आहेत. जर सर्व वाहने ईव्हीमध्ये रूपांतरित केली तर त्या गाड्या तयार करण्यासाठी जाणाऱ्या ॲसिड कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसी साधने नाहीत. अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक वाढवून आणि खासगी गाड्या कमी करूनच हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करता येईल.

भारताचे लक्ष्य? २०३० पर्यंत ७० टक्के व्यावसायिक कार, ३० टक्के खासगी कार, ४० टक्के दुचाकी आणि ८० टक्के तीन चाकी वाहनांचे विद्युतीकरण करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. त्याचवेळी २०३० पर्यंत ४४.७ टक्के वीज अक्षय ऊर्जेपासून तयार केली जाईल, आता ती २१.२६ टक्के आहे.

लोकांना कशाची चिंता? 

चार्जिंग स्टेशन, चार्जिंगसाठी लागणारा वेळ, सुरक्षेची काळजी, कमी पर्याय, ब्रँडची उपलब्धता

 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कार