शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

TATA, Maruti आणि Hyundai चं टेन्शन वाढणार, आता या कंपनीनं केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 17:43 IST

टीकेएमचे कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी म्हणाले, टोयोटा ग्रुप आणि TIEI मिळून सुमारे 4,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील.

भारतातील मारुती, ह्युंदाई आणि टाटा, यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या  स्पर्धेत उतरण्यासाठी टोयोटा सातत्याने आपली स्थिती बळकट करण्यावर भर देत आहे. आता टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि टोयोटा ग्रुपच्या इतर कंपन्यांनी सांगितल्यानुसार, ते इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (EVs) वापरल्या जाणार्‍या डिव्हईसचे स्थानिक पातळीवर उत्पादन घेण्यासाठी कर्नाटकमध्ये जवळपास 4,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.

टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) टोयोटा किर्लोस्कर ऑटो पार्ट्स (टीकेएपी)च्या साथीने 4,100 कोटी रुपयांची गुंतवणून करणार आहे. तर आणखी एक कंपनी टोयोटा इंडस्ट्रीज इंजिन इंडिया (टीआयईआय) 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात, टीकेएम आणि टीकेएपीने शनिवारी कर्नाटक सरकारसोबत एका एमओयूवर स्वाक्षरी केली आहे.

टीकेएमचे कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी म्हणाले, टोयोटा ग्रुप आणि TIEI मिळून सुमारे 4,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. आम्ही हे 'गो ग्रीन, गो लोकल' या संकल्पनेतून करत आहोत. तसेच, प्रदूषण वेगाने कमी करण्याच्या मोहिमेत योगदान देणे हा आमचा उद्देश आहे.

गुलाटी म्हणाले, इव्ही डिव्हाईसचे स्थानिक पातळीवरील मॅन्युफॅक्चरिंग, इकोसिस्टमबरोबरच, नोकऱ्या आणि लोकल कम्युनिटीच्या डेव्हल्पमेंटलाही चालणा देईल. याशिवाय, TKM आणि TKAP मिळून सुमारे 3,500 नवीन रोजगार निर्माण करतील. याच बरोबर पुरवठा साखळी विकसित होण्याबरोबरच ही संख्या वाढेल.

टॅग्स :ToyotaटोयोटाTataटाटाMarutiमारुतीHyundaiह्युंदाई