शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

Indian Army: टाटाने लष्कराला नेक्सॉनपेक्षाही सेफ कार दिली! बुलेटप्रुफ, बॉम्ब फोडा नाहीतर भूसुरुंगाने उडवा, फरक पडत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 14:58 IST

ज्या कंपनीने भारताला पहिली आणि सर्वाधिक सुरक्षित कार दिली त्या टाटा कंपनीने ही वाहने बनविली आहेत.

भारतीय सैन्य आता फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगपेक्षाही सेफ कारमधून कारवाया करणार आहे. पुलवामा सारख्या हल्ल्यात भारताचे जवान शहीद होतात. अशा घटनांना यापुढे चाप बसणार आहे. कारण स्वदेशी बनावटीच्या चिलखती गाड्या आता सैन्याच्या दिमतीला असणार आहेत. 

महत्वाची बाब म्हणजे ज्या कंपनीने भारताला पहिली आणि सर्वाधिक सुरक्षित कार दिली त्या टाटा कंपनीने ही वाहने बनविली आहेत. या गाडीचे नाव क्विक रिएक्शन फाइटिंग व्हेईकल मीडियम (Quick Reaction Fighting Vehicle Medium - QRFV) असे ठेवण्यात आले आहे. या वाहनांमुळे भारतीय सैन्य आता कोणत्याही परिसरात वेगाने कारवाई करू शकणार आहे. या गाड्या अन्य चिलखती वाहनांपेक्षा जास्त वेगाने जातात. 

या चिलखती वाहनाला असॉल्ट रायफलच्या गोळ्याच काय बॉम्ब आणि भूसुरुंगही भेदू शकणार नाहीत, एवढ्या मजबूत बनविण्यात आल्या आहेत. हे चिलखती वाहन टाटा एडव्हान्स सिस्टम लिमिटेड (TASL) ने बनविले आहे. या वाहनाच्या खाली भूसुरुंग जरी फुटला तरी त्याला काही होणार नाही, एवढे हे मजबूत वाहन आहे.

काही दिवसांपूर्वी दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये या चिलखती वाहनाचा पहिल्यांदाच वापर झाला होता. स्वदेशी आर्मर्ड कॉम्बॅट ही दोन वाहने सुदानला पाठविण्यात आली होती. दक्षिण सुदानला पाठवलेल्या आर्मर्ड कॉम्बॅट व्हेइकल्समध्ये QRFV M4 आर्मर्ड पर्सनल कॅरियर्स आणि TATA Xenon लाइट व्हेइकल्स होते. या वाहनांमुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली आहे. सैनिक या वाहनांमध्ये सुरक्षित असणार आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTataटाटा