शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

Indian Army: टाटाने लष्कराला नेक्सॉनपेक्षाही सेफ कार दिली! बुलेटप्रुफ, बॉम्ब फोडा नाहीतर भूसुरुंगाने उडवा, फरक पडत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 14:58 IST

ज्या कंपनीने भारताला पहिली आणि सर्वाधिक सुरक्षित कार दिली त्या टाटा कंपनीने ही वाहने बनविली आहेत.

भारतीय सैन्य आता फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगपेक्षाही सेफ कारमधून कारवाया करणार आहे. पुलवामा सारख्या हल्ल्यात भारताचे जवान शहीद होतात. अशा घटनांना यापुढे चाप बसणार आहे. कारण स्वदेशी बनावटीच्या चिलखती गाड्या आता सैन्याच्या दिमतीला असणार आहेत. 

महत्वाची बाब म्हणजे ज्या कंपनीने भारताला पहिली आणि सर्वाधिक सुरक्षित कार दिली त्या टाटा कंपनीने ही वाहने बनविली आहेत. या गाडीचे नाव क्विक रिएक्शन फाइटिंग व्हेईकल मीडियम (Quick Reaction Fighting Vehicle Medium - QRFV) असे ठेवण्यात आले आहे. या वाहनांमुळे भारतीय सैन्य आता कोणत्याही परिसरात वेगाने कारवाई करू शकणार आहे. या गाड्या अन्य चिलखती वाहनांपेक्षा जास्त वेगाने जातात. 

या चिलखती वाहनाला असॉल्ट रायफलच्या गोळ्याच काय बॉम्ब आणि भूसुरुंगही भेदू शकणार नाहीत, एवढ्या मजबूत बनविण्यात आल्या आहेत. हे चिलखती वाहन टाटा एडव्हान्स सिस्टम लिमिटेड (TASL) ने बनविले आहे. या वाहनाच्या खाली भूसुरुंग जरी फुटला तरी त्याला काही होणार नाही, एवढे हे मजबूत वाहन आहे.

काही दिवसांपूर्वी दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये या चिलखती वाहनाचा पहिल्यांदाच वापर झाला होता. स्वदेशी आर्मर्ड कॉम्बॅट ही दोन वाहने सुदानला पाठविण्यात आली होती. दक्षिण सुदानला पाठवलेल्या आर्मर्ड कॉम्बॅट व्हेइकल्समध्ये QRFV M4 आर्मर्ड पर्सनल कॅरियर्स आणि TATA Xenon लाइट व्हेइकल्स होते. या वाहनांमुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली आहे. सैनिक या वाहनांमध्ये सुरक्षित असणार आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTataटाटा