शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Nissan Datsun India Exit: फोर्डनंतर आणखी एक कंपनी भारत सोडून चालली; एक ब्रँडच केला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 18:19 IST

निस्सान आता भारतातून गाशा गुंडाळणार अशा चर्चा सुरु झालेल्या असतानाच या कंपनीला मॅग्नाईटने संजिवनी दिली.

निस्सान मोटर्स इंडियाने भारतात आल्यापासून पाय रोवण्याचा प्रयत्न केला. यासाठी एका मागोमाग एक असे ब्रँडही आणले परंतू काहीच चालले नाही म्हणून अखेर गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. निस्सानने डॅटदस या ब्रँडच्या कारची निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

चेन्नई येथील प्रकल्पात redi-Go (रेडी-गो) चे उत्पादन बंद केल्याचे कंपनीने म्हटले आहे. डॅटसन हा ब्रँड जगभरात अखेरच्या घटका मोजत असून तो आता फार मोजक्या देशांमध्ये राहिला आहे. भारतात येताच निस्सानने डॅटसन ब्रँड आणला होता. या ब्रँडच्या  गो+, गो आणि रेडी गो अशा पाच ते सात सीटर कार रस्त्यावर उतरविल्या होत्या. सुरुवातीला काहींनी या ब्रँडमध्ये रस दाखविला. परंतू, नंतर अनेकांनी त्याकडे पाठ फिरविली आणि कंपनी फसली. यानंतर ही कंपनी पुन्हा काही उभी राहू शकली नाही. 

निस्सान आता भारतातून गाशा गुंडाळणार अशा चर्चा सुरु झालेल्या असतानाच या कंपनीला मॅग्नाईटने संजिवनी दिली. परंतू डॅटसनला मात्र कोणतीच कार सापडली नाही. लोकांना स्वस्त आणि मस्त ऑफर देऊनही कंपनीना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर डॅटसनला गाशा गुंडाळावा लागला आहे. आता निसानच्या म्हणण्यानुसार रेडी गोची विक्री सुरु राहिल आणि डॅटसनच्या ग्राहकांना आधीसारखीचे सेवा दिली जाईल. 

निस्सानने सब कॉम्पॅक्ट एसयुव्हीसाठी डॅटसन बंद केल्याचे सांगितले जात आहे. २०२० मध्ये ही कार लाँच केली होती. ही चालली नसती तर निस्सानला देखील काढता पाय घ्यावा लागला असता. परंतू या कारला मोठी पसंती मिळाली आणि निस्सानच्या भारतीय बाजारात आशा पल्लवीत झाल्या आहेत. आकर्षक लूक आणि कमी किंमत यामुळे ही कार भारतीयांच्या पसंतीस उतरली होती. परंतू पुन्हा या कारची विक्री मंदावल्याचे दिसत आहे. यामुळे निस्सानला या कारकडे लक्ष केंद्रीत करायचे आहे. 

टॅग्स :Nissanनिस्सानDatsunडॅटसन