शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

हेल्मेटसाठीचे नियम बदलणार; उच्च प्रतीची आयात हेल्मेट हद्दपार होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 13:34 IST

या हेल्मेटच्या गुणवत्तेसाठी त्यामध्ये उच्च प्रतीचे साहित्य वापरले जाते. यामुळे त्यांचे वजन वाढते. वजन वाढल्याने मानदुखी सारखे विकारही उद्भवतात.

भारतात दुचाकी अपघातांची संख्या मोठी आहे. यामध्ये मृत्यूमुखी पडण्य़ाची संख्याही अधिकच. यामुळे सरकारने वेळोवेळी हेल्मेटसक्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांना न पटल्याने किंवा अन्य काही कारणांमुळे हेल्मेट वापरण्य़ाकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच कमी किंमतीतील रस्त्यावर मिळणारी बनावट हेल्मेट वापरण्यात येतात. यामुळे सरकारने आता उच्च क्वालिटीच्या हेल्मेट नियमावलीच बदलण्याची तयारी केली आहे. या नव्या हेल्मेटचे वजन 1.5 किलोवरून 1.2 किलोपेक्षा कमी असणार आहे. 

या हेल्मेटच्या गुणवत्तेसाठी त्यामध्ये उच्च प्रतीचे साहित्य वापरले जाते. यामुळे त्यांचे वजन वाढते. वजन वाढल्याने मानदुखी सारखे विकारही उद्भवतात. सरकारच्या या निर्णयामुळे बाहेरच्या देशातून भारतात हेल्मेट आयात करणाऱ्या कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही हॅल्मेट जगभरातील देशांचे नियम पाळून बनविलेली असतात. अमेरिका, युरोपमधील नियम हे भारतापेक्षा कडक आहेत. मात्र, या हेल्मेटचे वजन हे 1.2 किलो पेक्षा जास्तच असते. यामुळे ही हॅल्मेट आयएसआय स्टँडर्डमधून बाहेर पडणार आहेत. याचा तोटा कंपन्यांच्या विक्रीवर होणार आहे. 

तसेच या कंपन्यांना आणखी एक समस्या भेडसावत आहे. गेल्यावर्षी रस्ते वाहतूक मंत्रालयाने काढलेल्या आदेशामध्ये आयएसआय मार्क नसलेली हॅल्मेट विकणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे म्हटले आहे. यामुळे परदेशी हॅल्मेट्सना अडचण निर्माण झालेली आहे. वजनाच्या अटीबाहेर जात असल्याने ही हॅल्मेट आयएसआय मार्कसाठी योग्य नाहीत. यामुळे जरीही ही हॅल्मेट उच्च प्रतीची असली तरीही ती भारतात वापरण्यासाठी बेकायदेशीर ठरणार आहेत. 

जर सरकारने अशा प्रकारच्या हॅल्मेटसाठी वेगळी तरतूद केली तर ते या कंपन्यांच्या फायद्याचे ठरणार आहे. ही नवीन नियमावली आली की उच्च प्रतीच्या हेल्मेट बीआयएस प्रमाणपत्राला पात्र ठरविली जातील.

टॅग्स :motercycleमोटारसायकलroad safetyरस्ते सुरक्षा