शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 19:22 IST

जर तुम्ही नेहमी १००-२०० रुपयांचे पेट्रोल भरून बाईक, स्कूटर चालवत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. 

दुचाकीची इंधनाची टाकी फुल ठेवल्याने मायलेज जास्त मिळते, असे सांगितले जात आहे. इंधनाची टाकी फुल ठेवण्याचे काही फायदे आहेत. यामुळे तुमच्या बाईकचा परफॉर्मन्स सुधारतो आणि पैसेही वाचतात. जर तुम्ही नेहमी १००-२०० रुपयांचे पेट्रोल भरून बाईक, स्कूटर चालवत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. 

जेव्हा इंधनाची टाकी फुल असते तेव्हा इंजिनात इंधनाचा दबाव स्थिर असतो. यामुळे इंजिन चांगल्या प्रकारे दाकद देण्याचे काम करते. यामुळे मायलेज देखील चांगले मिळू शकते. परंतू जेव्हा तुम्ही १००-२०० रुपये देत पेट्रोल भरता तेव्हा तुमच्या इंधनाची टाकी अर्धीच भरलेली असते. यामुळे फ्युअल पंपला टाकीतील इंधन सारखे सारखे इंधन ओढून घेण्यासाठी झगडावे लागते. यामुळे इंजिनाला योग्य प्रमाणात इंधन मिळत नाही व चांगल्या प्रकारे काम करत नाही. यामुळे ती ताकद मिळविण्यासाठी जास्त इंधन जाळले जाऊ शकते. 

टाकी फुल असेल तर फ्युअल पंप थंड आणि लुब्रिकेटेडज राहतो. कमी इंधन असेल तर गरम होईल आणि त्याची क्षमताही कमी होत जाईल. कमी इंधन असेल तर हवेतील पाण्याच्या अंशातून इथेनॉल असल्याने टाकीत पाण्याचे थेंब तयार होण्याची जास्त शक्यता असते. 

टाकी फुल करण्याचे काही तोटेही आहेत. उन्हाळ्यात टाकी फुल करू नये. ती ९०-९५ टक्केच भरावी. नाहीतर हे इंधन वायाही जाऊ शकते किंवा काही अघटीत घटनाही घडू शकते. 

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप